चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/
दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.
🗣 चर्चा
(271)
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 08:15
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 08:30
नवीन
हे नक्की का?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 14:05
नवीन
हे नक्की का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/15/2021 - 09:59
नवीन
राजकीय अज्ञानाचे आता हसू सुद्धा येत आ आणि कीवही वाटत नाही.
महाराष्ट्रात हिंदुत्व आणि श्रीरामजन्मभूमी या विषयांना गौण स्थान असते तर बाळ ठाकरेंनी भगवी कफनी परीधान करून गळ्यात रूद्राक्षांच्या माळा घालून हिंदुत्वाचे सोंग आणले नसते आणि शिवसेनेने श्रीरामजन्मभूमी आंदोलनात कणभरही सहभाग नसतानाही आम्हीच बाबरी पाडली अशा सातत्याने थापाही मारल्या नसत्या. अगदी २०२१ मध्ये सुद्धा शिवसेनेला हिंदुत्वाचे सोंग आणावे लागते व आम्हीच बाबरी पाडली अशी थाप वारंवार मारावी लागते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 10:13
नवीन
इथे सत्ता पाहिजे तर सेने शी युती करण्या शिवाय पर्याय नाही.
आता ह्याची काय कारणे मिळतील किंवा आधीच्या 70 वर्षांचा इतिहासातील उदाहरणे मिळतील का?
ह्याची अपेक्षा, राजेश कडून करत आहे...
अर्थात, ते नेहमी प्रमाणे, पळपुटेपणा करणार किंवा गोल गोल राणी, खेळत बसणार...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 14:04
नवीन
हे नक्की का? तुम्ही पळपुटेपणा कधी सोडून देणार?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 11:04
नवीन
सेना BJP युती का 37 वर्ष झाली आहेत .त्या अगोदर दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या खूप कमजोर होते सत्ता मिळणे कठीण होते.1990 च्या अगोदर bjp देशातील कोणत्याच राज्यात सत्तेवर नव्हती.
म्हणजे 70 वर्ष पूर्वी ची काहीच उदाहरण आहेत.
जो पर्यंत सेना BJP युती होती तो पर्यंत bjp राज्यात सत्तेवर आली . आता युती तुटली आणि bjp सत्तेवर नाही
पुढे पण असेच रिझल्ट असतील जो पर्यंत सेना बरोबर येणार नाही तो पर्यंत इथे सत्ता नाही.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 11:40
नवीन
+१
सेनेशी अतिहुशारी नडली. आता बसलेत खडे फोडत. सत्ता हवी तर मातोश्रीच्या पायरीवर डोकं ठेवण्याशीवाय पर्याय नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/15/2021 - 11:46
नवीन
सत्तेसाठी फडणवीस मातोश्रीवर झाडलोट करून धुणीभांडी सुद्धा करतील. हा अत्यंत स्वाभिभानशून्य व कणाहीन माणूस आहे. स्वपक्षातील सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला पण मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी केली.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/16/2021 - 13:33
नवीन
+१
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/15/2021 - 11:50
नवीन
१९९० पूर्वी जनसंघाचे विविध राज्यात झालेले मुख्यमंत्री--
१. मध्य प्रदेशः कैलाशचंद्र जोशी, विरेंद्रकुमार सखलेचा, सुंदरलाल पटवा
२. राजस्थानः भैरोसिंग शेखावत
३. हिमाचल प्रदेशः शांताकुमार
उत्तर प्रदेशात १९६७ मध्ये चरणसिंग मुख्यमंत्री असताना जनसंघाचे रामप्रकाश गुप्ता उपमुख्यमंत्री होते.
हरियाणात १९८७ मध्ये देवीलाल मुख्यमंत्री असताना भाजपचे सूरज भान, रामविलास शर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मंत्री होते.
बिहारमध्ये १९७७ मध्ये कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कैलाशपती मिश्रा अर्थमंत्री होते.
उत्तर प्रदेशमध्ये १९७७ मध्ये रामनरेश यादव मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कल्याणसिंग, केशरीनाथ त्रिपाठी आणि रामप्रकाश गुप्ता हे मंत्री होते.
असो.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/15/2021 - 11:57
नवीन
१९७८ मध्ये महाराष्ट्रात काका पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुळचे जनसंघाचे हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील हे पण मंत्री होते.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/15/2021 - 12:04
नवीन
पेंग्विनसेनेचा जन्मही होण्यापूर्वी जनसंघाचे दोन खासदार महाराष्ट्रातून निवडून आले होते. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण देशात जनसंघाला चार जागा मिळाल्या होत्या त्यापैकी दोन जागा महाराष्ट्रातील होत्या. त्या जागा होत्या प्रेमजी असर यांची रत्नागिरी आणि उत्तमराव पाटील यांची धुळे. इथल्या धुळ्याच्या आर्मस्ट्राँगना त्याची कल्पना नसावी.
आणि म्हणे महाराष्ट्रात शिवसेनेमुळे भाजप पक्ष वाढला. हा हा हा.
नेहमीची सेनासमर्थक गँग आहे ते लोक यावर एकतर काहीही बोलणार नाहीत (कारण मुद्देसूद आणि आकडेवारी देऊन प्रतिसाद दिला तर त्याला प्रतिवाद कोणीही सेना समर्थक करूच शकत नाही) किंवा नेहमीप्रमाणे कशाचा कशाशी संबंध नसलेले निरर्थक पालुपद चालू ठेवणार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/15/2021 - 13:28
नवीन
जनसंघ/भाजपच्या १९८५ पर्यंत निवडून आलेल्या आमदारांचे आकडे मी वर दिले आहेत. यांना हवी असल्यास आमदारांची नावे पण लिहितो.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 14:23
नवीन
हिंदू महासभा पर्यंत जाणार आहे का?
जनसंघ चे रूपांतरण bjp मध्ये झाले हे खरे असले तरी जनसंघ ची भूमिका आणि bjp ची भूमिका ह्या मध्ये फरक आहे.
जनसंघ हिंदुराष्ट्र वादी नव्हता तर भारत राष्ट्र वादी होता.
हिंदू राष्ट्र ही bjp ची भूमिका आहे संघाची ती भूमिका नव्हती.
त्या मुळे BJP स्थापन झाल्यानंतर कधी सत्तेत आली हीच आकडेवारी ध्या.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
गुरुवार, 04/15/2021 - 14:40
नवीन
हे असले दिवज्ञान आपण कुठून मिळवता.. ,?? इतका strong माल कुठं मिळतो. ??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 04/15/2021 - 15:12
नवीन
यांचे राजकीय (अ)ज्ञान अत्यंत हास्यास्पद आणि कीव करण्याजोगे आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 15:27
नवीन
जर आली तर मी माझे राजकीय अज्ञान मान्य करून तुमची माफी मागेन पण एकट्या च्या जीवावर bjp नी सत्ता नाही मिळवली तर तुम्ही तुम्हाला जे कळत ते ज्ञान नसून फक्त आत्मप्रौढी आहे हे कबूल करायचे.
अजुन तीन वर्ष तर निवडणुकीला बाकी आहेत .
तेव्हा आपण बघू कोण अज्ञानी आहे ते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 15:39
नवीन
राज्यात भाजपच्या सत्तेने दिलेला हा शेवटचा आचका होता. ह्या नंतर भाजप कधीही सत्तेत येणार नाही. ( ठाकरे किंवा पवार ह्यांना दया आली तरच शक्य आहे. )
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 04/16/2021 - 08:28
नवीन
काही चुका टाळल्या असत्या तर ऑक्टोबर २०१९ मध्येच भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते. त्या चुकांमुळेच काही इतर मागासवर्गीय मतदार व काही ब्राह्मण मतदार भाजपविरोधात गेले आहेत व राखीव जागा देऊनही मराठा मताधार वाढलेला नाही. आगामी काळात भाजपने नेतृत्वबदल केला (चंद्रकांत पाटील व फडणवीस यांच्या जागी नवीन नेतृत्व आणणे) तरच भाजपची घसरण थांबू शकते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/16/2021 - 10:22
नवीन
+१
सहमत. खडसेंसारखा हाडाचा नेता भाजपने गमावला. दरेकरांसारखे इतर पक्षातून आलेले नेते वरच्या पदावर बसवले जातात. तरीही भाजप समर्थक समर्थन करतच राहतात. पण जनता आंधळी नाहीये. 122 वरून १०५ वर आले पुढील निवडणुकीत भयंकर पानिपत होणार आहे भाजपचं.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6