Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)

श
श्रीगुरुजी
Mon, 04/12/2021 - 06:06
🗣 271 प्रतिसाद
https://m.lokmat.com/national/farmers-protest-coronas-panic-empty-tents-remain-delhi-border-agitating-farmers-withdrew-a629/ दलांलांनी आंदोलनासाठी उभे केलेले बेकायदेशीर तंबू रिकामे पडले आहेत. जंग जंग पछाडूनही, हिंसाचार करूनही आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. परंतु आंदोलन पूर्णपणे फसले आहे हे मान्य करण्याची अजून तयारी नाही. आंंदोलकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याची सरकारची युक्ती यशस्वी झाली आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61811 views

🗣 चर्चा (271)
य
यश राज Wed, 04/14/2021 - 09:21 नवीन
"राज्य सरकार चांगलं काम करतय " अशा वडापाव मानसिकतेच्या व्यक्तिना प्रतिसाद न देणे हितकरच. त्यांच्याकडून "राज्य सरकार चांगलं असं काय काम करतय?" याचं उत्तर कधीच मिळणार नाही याची खात्री आहे. आमचे काही वर्गमित्र कायप्पावर असेच पालुपद लावतात पण त्यांना हाच प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसतं वर परत तीच रट की "राज्य सरकार चांगलं काम करतय ".. :) बाकी काल कधी नव्हे तो मा.मुं ची मुलाखत बघीतली.. पहिली २० मिनिटे पं.प्र समोर थाळी पसरवण्यातच गेली.. त्यावरून समजुन येते की राज्य सरकारने आतापर्यंत काय दिवे लावलेत.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 04/13/2021 - 19:23 नवीन
Image removed. मामुनी फार काही बंद केलेच नाहीये.फक्त सिनेमागृहे,ज्वेलरी शॉप,कपड्यांची दुकाने,स्टेशनरी, शाळा,कॉलेज सलून,ब्युटी पार्लर एवढंच बंद केलंय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 01:25 नवीन
काही नाही, सहज विचारले...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 06:51 नवीन
घरपोच पार्सल मागवून घ्या मिळेल.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 04/13/2021 - 20:16 नवीन
किती लोकं वाचतात? त्यातले किती लोकं मतपरिवर्तन होऊन दुसऱ्या पक्षाला मत देणार? किती तो कीबोर्ड बडवायचा?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 01:28 नवीन
समुद्रात बुडत चाललेली Enron अचानक बाहेर आली, संजय दत्तला माफी दिली आणि एक रुपयाची झुणकाभाकर अचानक बंद झाली... वाचलंच नसते तर, मतपरिवर्तन झाले नसते...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 04/14/2021 - 07:49 नवीन
सहिये!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/14/2021 - 04:00 नवीन
http://www.misalpav.com/node/45912
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 06:55 नवीन
मत परिवर्तन होते पण योग्य मुद्धे असतील तर फक्त राजकीय पोस्ट मत बदलू शकत नाहीत. भारतात मतदान मोठ्या प्रमाणात स्विंग भावनिक मुद्ध्यानी होते. धार्मिक,जातीय,प्रांतीय मुद्दे मतदारांच्या मनावर जास्त परिणाम करतात. लोकांनी देश पातळीवर विचार करण्याची काही गरज नाही. स्वतःचा लोक प्रतिनिधी योग्य निवडून ध्या जो कामाचा आहे आणि गुंड मवाली नाही ह्याची खात्री करून.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 04/14/2021 - 07:50 नवीन
आम्ही मत दिलेल्या पक्षाने आमचा विश्वासघात केलाय.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/13/2021 - 22:01 नवीन
ह्या अशा कठीण प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ह्यांनी राजकारण चुलीत घालून एक होवून संकटाचा सामना केला पाहिजे. सरकार ला सहकार्य केले पाहिजे . पण भारताच्या इतिहासातील एक मेव गैर जिम्मेदार केंद्र सरकार आणि देशाच्या इतिहासातील एकमेव बेजबाबदार पंतप्रधान देशाने बघितला. आणि राज्याच्या इतिहासातील सर्वात नालायक विरोधी पक्ष राज्य नी बघितला . संकट काळात पण ह्यांचे स्वार्थी राजकारण चालू आहे. शुद्ध बिजा पोटी फळ रसाळ गोमटी असा अभंग आहे. ह्यांचे बीज च शुद्ध नाहीं
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 04/13/2021 - 22:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 01:17 नवीन
अर्थात, काही कामे केली असतील तर ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 01:07 नवीन
ते खंडणी प्रकरण काय आहे हो?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 04/14/2021 - 07:51 नवीन
धकावून घ्या. 2024 मध्ये मतदान करायला विसरू नका अन तुमच्या लोकलिटीमधल्या किमान 100 लोकांना सुद्धा ह्या सरकार विरुद्ध मतदान करायला लावा :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 09:55 नवीन
पर्याय काय आहे यावर ठरविणार की सरकार विरोधात मतदान करायचे का नोटा वापरायचा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/15/2021 - 00:55 नवीन
वा रे बहाद्दर एकीकडे म्हणायचे "राजकारण चुलीत घालून एक होवून संकटाचा सामना केला पाहिजे." आणि दुसरी कडे फक्त एका पक्षाला शिव्या द्यायच्या !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 09:14 नवीन
महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे ह्या आधीच्या धाग्यात सांगून झालीय. त्यामुळे तो निरर्थक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाऊ नये.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 04/14/2021 - 09:41 नवीन
धाग्याची/प्रतिसादाची लिंक द्या, जर असेल तर ! :))
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 10:02 नवीन
1)मेट्रो carshed ची जागा बदलली आणि आरे जंगल वाचवले . मेट्रो च्या नावाखाली आरे ची जमीन हडपण्याच कारस्थान धुळीस मिळवले. २) बुलेट ट्रेन का सहकार्य करण्याचे नाकारले. maharashtra ची जमीन जास्त जाणार,फंड जास्त जाणार आणि फायदा फक्त गुजरात ला. सहकार्य करणे नाकारले हे उत्तम केले. ३) धार्मिक उन्माद राज्यात वाढून दिला नाही. जातीय मोर्चे काढून वातावरण बिघडवण्या च काम करणाऱ्या लोकं चे गुप्त पाठीराखे कोण आहेत हे फक्त सरकार नी शोधावे. ४) वाट्याला आलेल्या रेशन चे वितरण योग्य रिती नी केले. ५) अनेक खोटे आरोप करून सरकार करून आणि बटिक मीडिया नी सरकार ला बदनाम करून संयम सोडला नाही. मुंबई ,पुण्या सारखी अती प्रचंड शहर असून सुद्धा काविळ सेंटर योग्य रिती नी चालवली. केंद्र नी मात्र spl train च्या नावाखाली निरंतर बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात आणून सोडली.आणि राज्यावरच बोजा वाढवला. एवढे गंभीर संकट असून सुद्धा अंतर राज्य वाहतूक ,आणि अंतर राष्ट्रीय वाहतूक अडाणी केंद्र सरकार बंद करत नाही. ह्यांना covid च फायदा घेवून सर्व कंपन्या,बँका विकायच्या आहेत. शेतकरी ,कामगार ह्यांचे कायदे बदलून त्यांना गुलाम करायचे आहे. म्हणून corona अजुन जास्त कसा वाढेल हेच bjp करत आहे. लाखो च्या सभा,कुंभ मेळा सर्व कस प्लॅन नुसार चालू आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 11:04 नवीन
+१ हि कामे आधीही सांगून झालीत. पण तरी ठाकरे सरकारच्या नावाने रडगाणे गायचेच असे काहींना ठरवलेले आहे. असो आता पुढे कायम विरोधी पक्शातच दिवस काढायचेय भाजपला. विरोधी पक्शनेते बनण्या पुरते तरी त्याना जागा मिळों :)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/14/2021 - 10:33 नवीन
काविळ??? भाजपद्वेषाची?? ;)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 10:46 नवीन
. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८२२ रुपये झालीय तिथे कडाडून विरोध केलेला का ? २. गॅस सिलिंडरची सबसिडी गुपचूप बंद केलीत त्याला कडाडून विरोध केलेला का ? ? ३. डिझेल पेट्रोलच्या किंमती वाढल्या, डिझेल ८० च्या पुढे आणि पेट्रोल ९० च्या पुढे गेल्यावर कडाडून विरोध केलेला का ? ४. खताच्या गोणीचे भाव थेट ७०० रुपयांनी वाढल्यावर कडाडून विरोध केलेला का ? ५. केंद्राने जीएसटीचे पैसे दाबून ठेवले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ? ६. कोरोनासंबंधी पीपीई किट, मास्क, औषध खरेदीचे अधिकार राज्यांकडून काढून घेतले तेव्हा कडाडून विरोध केलेला का ? ७. लसीचा पुरवठा करताना मापात पाप केले गेले, तेव्हा कडाडून विरोध केलेला का ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/14/2021 - 11:06 नवीन
+१ केंद्र सरकार कामाच्या बाबतीत कर्तृत्व शून्य आहे. हे भक्ताना माहीत असल्यानेच ते ठाकरे सरकारकडून अपेक्शा ठेवून आहेत. ;)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 11:54 नवीन
लसीचा पुरवठा, कोरोनासंबंधी पीपीई किट, मास्क, औषध खरेदीचे अधिकार यासगळ्यांसाठी पाठपुरावा करायलाही तुम्हाला भक्तांचीच मदत घ्यावी लागते?? अरेरे, काय दिवस आलेत? अगदी तुमचे ते नाना साहेव सत्तेत असुनही विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगत आहेत केंद्रात त्यांचे वजन वापरायला... विरोधी पक्षानेच सगळे करायचे तर मग सत्तेत बसुन तुम्ही काय करताय?? गोल भाषणांची चमकोगिरी?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/14/2021 - 13:19 नवीन
मोदींनी दिलेली लस अजिबात घेणार नाही इथपासून मोदी आम्हाला कमी लस देत आहेत इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 13:35 नवीन
पीएम केअर्स फंडाचा हिशोब मागणारी तोंडेही फुकट लस घेऊन बंद झालेली दिसताहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/15/2021 - 06:10 नवीन
मोदींनी दिलेली लस अजिबात घेणार नाही इथपासून मोदी आम्हाला कमी लस देत आहेत इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
+१
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 06:37 नवीन
+2
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 14:55 नवीन
लस कोणाला किती द्यायची ह्याचा हक्क नालायक केंद्र सरकार नी स्वतः कडे ठेवला आहे त्या मुळे तर सर्व गोंधळ निर्माण झाला आहे.विरोधी पक्षाच्या सरकार ना सहकार्य न करता त्यांची अडवणूक केली जात आहे तिचं ppe किट,ऑक्सिजन,औषध ह्या बाबत पण आहे . सर्व अधिकार हुकूम शाह नी स्वतः कडे ठेवले आहेत. Gst मुळे राज्यांना केंद्राकडे भीक मागावी लागत आहे.स्वतःचेच पैसे केंद्र कडून भीक मागून घ्यावे लागत आहेत. निदान महाराष्ट्र ला मोकळीक ध्या ह्या राज्याला बिलकुल केंद्र सरकार ची गरज लागणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 15:00 नवीन
महाराष्ट्र सरकार कोर्टात का नाही जात? होऊन जाऊ दे एकदाच काय तो सोक्षमोक्ष... कर नाही त्याला डर कशाला? का केंद्राशी पंगे घ्यायला भीती वाटते? सभेमध्ये तर मोठमोठ्या डरकाळ्या फोडत असतात ना मा.मु.?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 04/14/2021 - 11:58 नवीन
महाराष्ट्रा मध्ये ऑक्सिजन ची वाढती मागणी बघता राज्याला 100 मेट्रिक टन ऑक्सिजन reliance च्या जामनगर च्या प्लांट मधून मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/14/2021 - 16:26 नवीन
रिलायन्सचा गुजरात मधील ऑक्सिजन चालतो का? मध्यंतरी श्रीमती रश्मी ठाकरे सुद्धा रिलायन्सच्याच रुग्णालयात भरती झाल्या होत्या. अडाणी याना दिघी बंदर पण देऊन टाकल्याची बातमी पण वाचली होती. अंबानी अदानी याना भरपूर शिव्याही देऊन झाल्या. कुठे गेली महाराष्ट्राची अस्मिता?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 16:43 नवीन
जलेबी अने फाफडा, उद्धवठाकरे आपडा..
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 04/14/2021 - 16:59 नवीन
फकस्त ऑक्सिजनच नाही तर 700 व्हेंटिलेटर्स ही गुजरात मधून येणार आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 17:05 नवीन
टॅक्स चा पैसा केंद्र सरकार ला चालतो ना. तो कसा काय चालतो. रिलायन्स फुकट देत आहे का? नाही देणार म्हणून स्पष्ट सांगावे. महाराष्ट्र la केंद्र मदत करणार नाही. कोणतेच राज्य मदत करणार नाही. उद्योगपती मदत करणार नाही. हे स्पष्ट bjp नी जाहीर पने सांगावे . महाराष्ट्र स्वतः त्या मधून मार्ग काढेल. फक्त पायात पाय घालू नये.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 19:02 नवीन
भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, CISF, CRPF, इतर सुरक्षा दले ह्यांची सुरक्षा चालते ना? भारतीय रेल्वे चालते ना? NHAI च्या अधिपत्त्याखालील राष्ट्रीय महामार्ग चालतात ना? हे सर्व चालणार नाही असे जाहीर पणे तुमच्या सरकारने सांगावे... मग बघु..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 23:01 नवीन
दोन तीन राज्यांनी तुम्ही लिहलेल कोणत्याच सुविधा आम्हाला नकोत त्या तुम्हालाच luck लाभ होवोत असे ठणकावून सांगितले होते. त्याचे काय झाले पुढे. महाराष्ट्र चा दणका सोसेल का.
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 04/15/2021 - 05:22 नवीन
झाली का स्वतंत्र ती राज्ये??
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 04/15/2021 - 05:28 नवीन
बरळण्याला ठणकावणे म्हणत असाल तर असे ठणकावणे तुम्हालाच लखलाभ..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 17:06 नवीन
गुजरात, ला चालते ना,केंद्राला पण चालते ना. ती कशी काय चालते.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 18:06 नवीन
केंद्राने फुकट दिलेली लस महाराष्ट्रातील जनतेला चालते ना? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, चाणक्यांना आणि इतर भाजपद्वेषींना चालते ना? तशीच...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/14/2021 - 18:18 नवीन
असे जाहीर पण bjp नी सांगावे आम्ही दिलेली लस तुमच्या वर उपकार म्हणून देत आहोत. महाराष्ट्रात आघाडी चे सरकार असल्या मुळे. महाराष्ट्र शी ,महाराष्ट्र मधील जनते शी केंद्र सरकार ल काही देणे घेणे नाही. महाराष्ट्र मधील स्वाभिमानी मराठी लोक रोगांनी मरतील पण केंद्र सरकार ची लस,औषध,ऑक्सिजन,वापरणार पण नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/14/2021 - 18:28 नवीन
महाराष्ट्र मधील स्वाभिमानी मराठी लोक शहाणी देखील असतात, ते कुठल्या एक पक्षाचा घाऊक द्वेष करुन स्वतःचे नुकसान वगैरे करुन घेणार नाहीत.. अगदी कट्टर, बंधन बांधलेले सैनीक असले तरीही...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/14/2021 - 19:07 नवीन
मी शिवसेना सोडून दिली
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/15/2021 - 03:05 नवीन
सोडून दिली अहो हे तर फार सभ्य भाषेत झाले... आपण तर श्राद्ध केलं सेनेच्या नावाने .. जेवहा २ कुबड्या घेऊन " वडिलांना दिलेलं वचन पूर्ती " हि "डरपोक डरकाळी" ऐकली तेव्हा बाळासाहेब होते तेवहा ते आणि त्यांचे सहकारी आणि मूळ कारण "मुंबईत मराठी माणसाची बाजू घेणे" याबद्दल आदर होता .. मग हळू हळू सेना म्हणजे ठाकरे खानदानाचा उद्योग सुरु झाला शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात कधी या बाजूल कधी त्या बाजूला उड्या मारणे हे होतेच ! - महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता .. तो हि गेला - राज्य स्तरीय पक्ष म्हणून आदर ठेवावा तर संजय उवाच आणि मामू जे काही बोलतात त्यात "देश गेला चुलीत राज्यापुढे याचा अतिरेक दिसतो " त्यामुळे "भारत या संकल्पनेलाच यांना आता विरोध आहे कि काय असे वाटू लागते " त्यामुळे अजून एक कारण श्राद्ध घालायला ! डिस्क्लेमर: टू बी फेअर तो येव्हारीवन - पहाटेच्या युतीच्या प्रयोगाच्या दिवशी महाराष्ट्र्र भाजप बद्दल चा आदर हि कमी झाला - त्यात सामील झालेल्या पुंतन्या आणि त्यांच्या काकांच्या पक्षा बद्दल तर आदर कधीच नव्हता ( पुलोद च्या वेळेस होता पण पुढे त्यांचे घाणेरडे जातीय राजकरण दिसले आणि... )
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/15/2021 - 05:34 नवीन
- महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता ... संपूर्ण असहमत. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी अशी होती. १९६७ - ४, १९७२ - ५, १९८० - १४, १९८५ - १६ याच काळात शिवसेनेची कामगिरी अशी होती. १९६७ - ०, १९७२ - ०, १९७८ - ०, १९८० - ०, १९८५ - १ १९८५ पर्यंत महाराष्ट्रात भाजपचा मताधार कमी होता, परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागात भाजपचे २-३ आमदार निवडून येत होते. याच काळात शिवसेनेचा मताधार शून्य होता व मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नव्हते. १९८५-१९९० या काळात शहाबानो, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, बोफोर्स या प्रकरणांचा वापर करून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये आपली ताकद बरीच वाढविली होती व १९८९-९० मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही राज्यात सत्ता मिळवून व अनेक जागा जिंकून हे सिद्ध केले. महाराष्ट्रातही भाजपने त्याच पद्धतीने ताकद वाढविली होती. भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुक युती न करता स्वतंत्र लढली असती तर किमान ५-६ खासदार व ६०-७० आमदार निवडून आले असते. त्यामुळे "महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेतले" हा निष्कर्ष वस्तुस्थितीवर आधारीत नाही. परंतु दुर्दैवाने तत्कालीन भाजप नेतृत्वाने जवळपास शून्य अस्तित्व असलेल्या शिवसेनेशी २५ वर्षे युती करून शिवसेनेला आपल्यापेक्षा खूप जास्त जागा देण्याची गंभीर घोडचूक केली ज्याचे परीणाम पुढील २५ वर्षी भाजपला भोगावे लागले. सुदैवाने भाजपने २०१४ मध्ये चूक सुधारून आपली ताकद दाखवून सत्ता मिळविली. परत २०१९ मध्ये फडणवीसांच्या नाकर्तेपणामुळे भाजपला पुन्हा एकदा अवदसा आठवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेला खूप जास्त जागा देऊन युती करण्याची घोडचूक केली.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 04/15/2021 - 07:07 नवीन
राम जन्म भूमी आणि हिंदुत्व ह्यांनी उत्तर भारतीय लोक BJP ल मत देवू लागली पण महाराष्ट्रात त्या दोन्ही गोष्टी ना गौण स्थान आहे . महाराष्ट्रात मध्ये ते विषय चालले नसते. सेने शी युती नसती तर bjp ची ताकत जशी उत्तर भारतात राम जन्म भूमी मुळे वाढली तशी महाराष्ट्रात वाढली नसती हे bjp चे त्या वेळ चे नेते चांगले ओळखत होते .इथे सत्ता पाहिजे तर सेने शी युती करण्या शिवाय पर्याय नाही. राम जन्म हा फक्त उत्तरेत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र सहित दक्षिण भारतात तो प्रश्न लोकांना महत्वाचा वाटत नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 08:02 नवीन
हे नक्की का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 04/15/2021 - 08:40 नवीन
थापा पचल्या नाहीत की पळ काढावाच लागतो....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा