Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ५)

श
श्रीगुरुजी
Tue, 04/20/2021 - 13:05
🗣 157 प्रतिसाद
राहुल गांधींंना कोरोना झालाय.

After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.

All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45660 views

🗣 चर्चा (157)
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 14:48 नवीन
शीतावरून भाताची परिक्षा ... नंतर ते मोदींवर किंवा भाजपच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर खपवणार...
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/21/2021 - 15:26 नवीन
शीतावरून भाताची परिक्षा
दरवेळी ह्या म्हणीप्रमाणे वागणे योग्य ठरेलच असे नाही. आता तंत्रज्ञान फारच प्रगत झाले असल्याने, एखाद्या व्यक्तीच्या भाषणाची मोडतोड करणे, आपल्याला हवी असतील ती वाक्ये घुसवणे, नको असलेली वाक्ये काढून टाकणे ह्या गोष्टी सहज शक्य होतात. त्यामुळे अबक ने अमुकतमुक भाषण केले हे लिहून त्यांची टर उडवण्यापेक्षा, नक्की अबक ने काय म्हटलेय ते पूर्ण ऐकले की आपले गैरसमज दूर होतात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 15:40 नवीन
ह्यावर मोदी यांचे उत्तर https://youtu.be/VtHhDExl8rE
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 04/21/2021 - 17:24 नवीन
हो. राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की
'ऐसी मशीन लगाऊंगा, इस साईड से आलू घुसेगा, ऊस साईड से सोना निकलेगा. इधर से आलू डालो उधर से सोना आयेगा. इतना पैसा बनेगा. असे नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना म्हणाले'.
आता मोदी असे म्हणाले कि नाहीत हा मुद्दा आहे. जर मोदीनी हे वाक्य म्हटले नसेल आणि तरीही राहुल गांधींनी मोदींच्या नावावर खपवले असेल तर त्याबद्दल त्यांना निश्चित शाब्दिक मार दिला जाऊ शकतो. पण विडिओ मधील फक्त पहिले वाक्य व्हायरल केल्यामुळे पूर्ण अर्थ बदलतो आहे हा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/21/2021 - 17:30 नवीन
अगदी असाच अर्थाचा अनर्थ खाली दिलेल्या सुप्रसिध्द व्हिडिओतील वाजपेयींचे शेवटचे वाक्य विचारात घेतले नाही तर होतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 17:32 नवीन
अभिजीत सरांशी सहमत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 18:09 नवीन
मशीन खपवायचा प्रयत्न केला....आणि मग उघडे पडले .... साहजिकच, मग ह्या वाक्याचे उत्तर दायित्व, परमपूज्य राहुल गांधी, यांच्यावरच येते...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 14:58 नवीन
प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असे मोदींनी आश्वासन दिले होते, हे धडधडीत असत्य राहुल व इतर अनेक विरोधी पक्षनेते अजूनही पसरवित आहेत. मग त्यांच्याही बाबतीत असे होणारच.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 10:10 नवीन
मुविकाकांकडे दुर्लक्श करावे. थेटरात सिनेमा पहाताना एखादे लहान मूल रडत असते पण लोक सिनेमा कडेच लक्श केंद्रीत करतात तसेच ईथेही करावे. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 09:00 नवीन
कॉंग्रेसचे मंत्री आशिष देशमुख यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणिबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. यांनी थेट उधोजींच्याच नाडीला हात घातला की.

Wrote a letter to The Hon'ble Prime Minister for Proclamation of Health as well as Financial Emergency looking to pandemic arisen out of COVID-19 disease in State of Maharashtra as per Article 360 of Constitution of India at least for two months.#PMOIndia #COVID19 @PMOIndia pic.twitter.com/0ULCzEGW7p

— Dr. Ashish Deshmukh (@AshishRDeshmukh) April 20, 2021
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/21/2021 - 09:09 नवीन
यांनादेखील "महाराष्ट्रद्रोही" ठरवणार का शेणेचे गुलाम??
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 17:50 नवीन
एक तर हा व्यक्ती bjp मध्ये होता पहिला. त्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस मध्ये गेला आणि फडणवीस विरूद्ध लढला आणि पडला. ह्या व्यक्ती ला राज्य द्रोही च म्हणता येईल ह्याचा इतिहास बघितला तर हा नेहमीच महाराष्ट्र विरूद्ध चळवळी करण्यात आघाडीवर होता.. राज्य द्रोही तर आहेच राज्याचे तुकडे होण्यासाठी हा माणूस तडफडत होता. आता ह्याला ना काँग्रेस विचारात ना bjp . अशी अवस्था आहे.. असे काही तरी भारी बोलून BJP खुश झाली तर झाली हाच हेतू.. स्व स्वार्थ.. बाकी ह्याला राज्य विषयी ना कधी प्रेम होते ना आत्मीयता.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Wed, 04/21/2021 - 19:05 नवीन
बाबौ. महाराष्ट्राची १० छोट्या राज्यात विभागणी करणारे तुम्हीच ना ? कसकाय जमतं बुवा !!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 04/21/2021 - 09:01 नवीन

रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी https://t.co/YHV2obDeaW @Awhadspeaks @BhatkhalkarA @BJP4Maharashtra @NCPspeaks @CMOMaharashtra #AbhimanyuKale #FDA #Remedisivir #maharashtralockdown #MaharashtraPolitics

— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2021
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 04/21/2021 - 09:10 नवीन
अगदी किळसवाणा प्रकार आहे हा. म्हणजे या सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट दिसत आहे. स्वतः कोरोनाची परिस्थिती गंभीर झालेली असताना त्याविषयी काहीही न करता कोमट पाणी प्यायचे सल्ले द्यायचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोदींना नावे ठेवायची. राज्य सरकार काही करत नाही म्हणून दुसरे स्वतःच्या प्रयत्नांनी सरकारलाच औषधे आणून देत असतील तर त्यांना पोलिस ठाण्यात आणून किंवा बदल्या करून त्रास द्यायचा. हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जितक्या लवकर हे सरकार जाईल तितके चांगले. नाहीतर केंद्र सरकारने ३५६ वे कलम वापरून हे सरकार बरखास्त करावे. महाराष्ट्रात सावळागोंधळ चालू असताना केंद्र सरकार नुसते हातावर हात ठेऊन बसू शकत नाही. त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे हे नक्की. बादवे, मामुंचे भाषण किती वाजता आहे? भाषण सुरू व्हायच्या दहा मिनिटे आधी गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे. मामुंचे भाषण असले तर ते कोमट पाण्याशिवाय ऐकवतच नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 09:14 नवीन
हे सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. + ९९९९९९९९९९९ . . . हे तीनही पक्ष म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/21/2021 - 09:15 नवीन
..पण भाषण संपणार नाही. टि.व्ही. समोर गॅस किंवा स्टोव्ह घेऊन बसा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 10:27 नवीन
करोना समोरून हल्ला करतो. करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनापाशी पोहोचायला पाहिजे. ही दोन वाक्ये ऐकल्या पासून, मी ह्यांची भाषणे लाइव्ह ऐकणे सोडून दिले आहे ...
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 04/21/2021 - 10:41 नवीन
ते महाराष्ट्राला स्वर्ग बनवण्याचीही तयारी करत आहेत, फक्त राज्यातील जनतेने स्वर्गवासी झाले पाहीजे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 04/21/2021 - 09:45 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 10:13 नवीन
+१ माननीय पंतप्रधान बंगालात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिवाचे रान करताहेत. आणी तिन पक्शांचे सरकार महाराष्ट्रात निवडणूकीचे भाषणं देण्यात नी लाखो लोक जमवून रॅली काढण्यात व्यस्त आहेत. लवकरात लवकर बरखास्त करावे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 04/21/2021 - 10:57 नवीन
आलात का गोलपोस्ट बदलायला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 11:20 नवीन
https://www.loksatta.com/pune-news/ex-bjp-mp-sanjay-kakade-arrested-in-gaja-marne-case-svk-88-scsg-91-2450119/ गुन्हा केला असेल तर, शिक्षा व्हायलाच हवी...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/21/2021 - 11:25 नवीन
याची घोषित मालमत्ता ४७५ कोटींची आहे. केवळ पैशासाठी याला भाजपने राज्यसभेत खासदार केले होते. पहिली ६ वर्षे संपल्यानंतर याला उमेदवारी नाकारली होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 12:05 नवीन
आता बातम्या लपून रहात नाहीत... चारित्र्यवान उमेदवार देणे, हेच योग्य धोरण राहील
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 12:11 नवीन
राष्ट्रवादी,काँग्रेस,मधून जी आवक केली आहे ती सर्व च चुकीची आहे. आवक केल्या मुळे कोकणात bjp कडे चारित्रयसंपन्न उमेदवार च नाही. ना कोकणात विकासाची दृष्टी असलेला नेता bjp कडे आहे. राणे,पिता पुत्र च्य भरवश्यावर कोकणाला सोडून दिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 12:41 नवीन
आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 12:40 नवीन
https://maharashtratimes.com/international/international-news/philippines-president-duterte-threatens-china-with-war/articleshow/82177131.cms जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 13:08 नवीन
नेहरूंच्या नावाने किती दिवस गळे काढायचे?? स्वता काही करायची कुवत नाही का?? की फक्त भाषणबाजीच?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 14:26 नवीन
मुळात आत जी bjp आहे त्यांची पितृ संघटना सुद्धा स्वतंत्र च्या संघर्षात सहभागी नव्हती.ह्यांना देशाचा स्वतंत्र लढा ,त्या वेळी असलेली स्थिती .ह्या विषयी काहीच माहिती नाही. स्वतंत्र कसे मिळाले , स्वतंत्र नंतर देशा अवस्था काय होती. कोण कोणत्या गंभीर समस्या देशा समोर होत्या. देशाचे विभाजन झाल्याने हिंदू चा फायदा झाला की नुकसान. ह्या विषयी काहीच माहिती नाही. नेहरू मुळे प्रश्न निर्माण झाले हे वाक्य lihle की ह्यांचे काम संपले. एक एक प्रश्न सोडवताना काय अडचणी येत होत्या ह्या विषयी ह्यांना काही देणेघेणे नसते. नेहरू आणि काँगेस होती म्हणून त्या वेळेस . हे सत्तेवर असते तर प्रश्न बघून वेडे झाले असते. काय करावे आणि काय करू नये हे पण ह्यांना सुचले नसते.
  • Log in or register to post comments
ल
लिओ Wed, 04/21/2021 - 18:36 नवीन
जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकीची फळे, इतर राष्ट्रांना पण भोगावी लागतात... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका झाले... आता फिलीपीन्स... पाकिस्तान, कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच.... तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका चीनचे अंकित राष्ट्रे झालीत ? खरोखरच तैवान चीनचे अंकित राष्ट्र झाले आहे ? तिबेट, तैवान, नेपाळ,श्रीलंका... आता फिलीपीन्स... पाकिस्तान , कंबोडिया ही अंकित राष्ट्रे होण्याची शक्यता आहेच पकिस्तान अंकित राष्ट्र कधीच झाले आहे, जर पाकिस्तान अंकित राष्ट्र झाले नसेल तर काळजी नसावी, माननीय पंतप्रधान साहेब एकदा इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसले कि विमानाला लाहोर येथे थांबण्याचे आदेश देऊन यावेळी थेट पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर याविषयी चर्चा करुन पाकिस्तानी लष्करप्रमुखांना रात्री ८ वाजता मार्गदर्शन करतील. कसे आहे कि मैत्रीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाबरोबर चर्चा करणे गरजेचे होते (म्हणुन प्रोटोकॉल तोडुन लाहोरला॑ मागील वेळेस थांबले ). आता पाकीस्तानी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे तर पाकिस्तानी लष्करप्रमुखां बरोबर चर्चा गरजेची आहे ना. जाता जाता https://youtu.be/IkYlK1q0ehs हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्‍या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 04/22/2021 - 06:20 नवीन
>>> हि लिंक माननीय पंतप्रधानांची मिमिक्रि करणार्‍या मुर्खाची आहे, व्हिडिओ कोरोना, बंगाल निवडणुक या संदर्भात आहे. या व्हिडिओच्या लाईक आणि डिसलाईकच्या मतामधील फरक पहा >>> खरे आहे.. केवळ विडंबन केले म्हणून मार द्यायला मोदी म्हणजे महातीघाडी सरकार आहेत काय? खरे तर हे आणि इतकेच भाजप आणि विरोधक यांच्यातील फरक दाखवून द्यायला पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/22/2021 - 06:32 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 07:33 नवीन
इतके विडंबन केले तरी त्या व्यक्तीचे घर आणि हातपाय शाबूत आहेत . फ शिवा
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 04/22/2021 - 07:36 नवीन
इतके विडंबन केले तरी त्या व्यक्तीचे घर आणि हातपाय शाबूत आहेत . फ शिव शेणें ची किंवा भ्रष्टवादी लोक असती तर त्या व्यक्तीचे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही..!!!!
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 07:47 नवीन
कॉमेडियन लोकांना मारहाण हा सन्माननीय अपवाद म्हणायचा काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/22/2021 - 09:08 नवीन
कॉमेडियन लोकांना मारहाण झाली ती, त्यांनी कोणा भाजपाच्या किंव्हा इतर हिंदुत्ववादी नेत्यांवर टिका केली म्हणून नव्हे. तर त्यांनी हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून. आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवल्याबद्दल त्यांना फक्त मारहाणच झाली. कोणीही त्यांचा 'कमलेश तिवारी' केला नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 09:51 नवीन
मारहाण मान्यच कि हो. फक्त काय वाईट काय चांगले निकष वेगळे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 09:52 नवीन
आणि हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून मारहाण नाही, खिल्ली "उडवणार होता" ह्या कारणाने मारहाण झाली.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 12:35 नवीन
हिंदू देव देवतांची खिल्ली उडवली म्हणून
मारहाण झाली हे खरे आहे
खिल्ली "उडवणार होता" ह्या कारणाने मारहाण झाली.
हे खोटे आहे
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 12:48 नवीन
https://scroll.in/latest/984043/munawar-faruqui-did-not-joke-on-hindu-deities-but-it-doesnt-matter-says-indore-sp-report
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 04/22/2021 - 12:52 नवीन
स्क्रॉलची लिंक! ठीक आहे मग.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/22/2021 - 14:17 नवीन
का बरे ? वाटल्यास त्यातले ओपिनियन बाजूला सोडून तथ्य वाचा. बरं हि वाचा म्हणे. https://www.newslaundry.com/2021/02/10/arrested-before-he-could-perform-how-munawar-faruqui-spent-a-month-in-jail
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/21/2021 - 14:53 नवीन
नाशिक च्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीत गळती झाली .. त्यामुळे बावीस जणांना आपले प्राण गमवावे लागले ... अत्यंत दुर्दैवी घटना ... कोण जबाबदारी घेणार ?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 04/21/2021 - 15:05 नवीन
केंद्र सरकार, आणखीन कोण?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 16:09 नवीन
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 16:09 नवीन
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 16:09 नवीन
नाशिक मध्ये जी दुर्घटना घडली त्याला ना राज्य सरकार जबाबदार आहे ना केंद्र सरकार .हॉस्पिटल मध्ये ज्या यंत्रणेकडे ती जबाबदारी होती ते जबाबदार आहेत. कधी कधी काही गोष्टी अचानक घडून येवून अपघात होतो . त्याला कोणीच जबाबदार नसते.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 04/21/2021 - 16:18 नवीन
अपेक्षित प्रतिसाद ... बाकी साधारणतः तुमच्या ज्ञानाची कल्पना आली .. मुळात व्हॉल्व्ह तुटून अपघात झाला. अशा क्रिटिकल गोष्टी कधीच "Single Point of Failure" नसतात. याचाच अर्थ SOP पाळल्या गेल्या नाहीत. जबाबदारी कुणाची ? (अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यावरून जातील. ) तरीही सांगतो : कोरोना परिस्थितीमुळे महाराष्ट्रात गेली वर्षभर Epidemic Diseases Act लागू आहे.महाराष्ट्रातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही राज्य सरकाराच्या अंतर्गत आणण्यात आली आहे.सर्व अधिकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे असतात. आणि त्यांना राज्य सरकार जबाबदार असते
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/21/2021 - 16:29 नवीन
आले का पून्हा राज्य सरकार वर. जे झाले ते दुर्दैवीच. मृतम्यांना शांती मिळो. लवकर २ तारीख उगवावी. आली पंतप्रधान साहेबाना देशाकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा ही प्रार्थना करूयात. कारण परिस्थिती पूर्ण देशात खराब आहे. इतर राज्यांचे खापर ही ठाकरे सरकारच्या नावाने1 फोडता येत नाहीत ही आम्हा भाजप समर्थकांची मोठी अडचन आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा