शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?
"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
"कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ...
खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ?
आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे?
- दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय .
- भारताचं सीमेपलिकडले देश?
हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे
शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे..
- बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ?
- खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M )
- पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका
कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ...
समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...
🗣 चर्चा
(111)
अ
अनन्त अवधुत
Sun, 01/03/2021 - 22:26
नवीन
:) २०२० वर्ष होते ते, म्हणून अपेक्षा केल्या. २०२० मध्ये काहीपण घडणे शक्य होते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2021 - 07:38
नवीन
खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.
देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत.
बरेच लोक मूर्ख असतात.
पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 01/03/2021 - 04:13
नवीन
रजेश १८८ " खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही."
धन्यवाद
एकदा हे हि स्पष्ट केलात हे बरे झाले ..
आपली तर आता बोलतीच बंद ..
दि एन्ड
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 01/01/2021 - 05:36
नवीन
Naxall वाद संपवायचा असेल तर आदिवासी लोकांवर होणारे अन्याय धांबवा,त्यांच्या प्रदेशात होणारी खुस खोरी थांबवा.
राज्यात जनतेत देश प्रेम निर्माण करायचे असेल तर.
छ्त्रपती चा आदर्श घ्या.
जनतेवर बिलकुल अन्याय झाला नाही पाहिजे .
आणि अन्याय करणारा किती ही मोठा असेल तरी त्याला शिक्षा ही होणारच हा विश्वास ध्या.
छत्रपती नी स्वतःच्या मुलाला पण दरबारात हजर करून न्याय निवडा केला होता.त्या वेळेस त्यांनी नात बाजूला ठेवले होते.शेतकऱ्यांच्या भाजी च्या देठला पण हात लावू नका असा सक्त आदेश त्यांच्या फौजेला होता.
तेव्हा स्वराज वर संकट आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पण पर्वा कोणी केली नाही.
एक कोणी चुकीचं काम काम करत असेल तर त्या एका व्यक्ती साठी सर्व समाजाला दोष देवू नका. जो आरोपी आहे गुन्हेगार आहे त्याला मात्र सोडू नका.
बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो.
आणि आतासुद्धा शेतकरी आंदोलन शीख लोक करत आहेत आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे .
ह्या असल्या वृत्ती मुळे शीख अजुन देशाच्या मुख्य प्रवाह पासून लांब जातील.
ह्याची जाणीव ह्या मुर्खांना नाही.
विरोध 1 व्यक्ती नी जरी केला तरी त्याच्या विरोधाचे कारण समजून घेणे सरकारी यंत्रणेचे काम आहे आणि त्याची शंका निरसन करणे हे कर्तव्यच आहे.
पंजाबी आणि हरियानी लोक विरोध करत आहे बाकी देश शांत आहे असल्या युक्ती वादाला काडी ची किंमत नाही.
त्या 2 राज्यातील लोकांना विश्वासात घेवून त्यांची मत जाणून सरकार नी घेतलीच पाहिजे. त.
पण त्यांनाच बदनाम करण्याचे वेड चाळ हे सरकार आणि सत्ता धारी पक्ष करत आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 01/02/2021 - 09:41
नवीन
धेडगुजरी मराठी
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sat, 01/02/2021 - 10:42
नवीन
अशी मराठी लिहून मराठीचे बारा वाजवणे काही खायचे काम नाही. त्यासाठी व्यासंग लागतो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 01/03/2021 - 05:42
नवीन
" बाँबस्फोट,अतिरेकी हल्ले ह्या साठी पूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवण्याच्या वृत्ती मुळे एका मोठा समाजाचा भाग अलग पडतो."
हो बरोअबर असे करू नये हि वृत्ती अन्यायकारक ठरेल....१०० %
- ८४ साली दिल्ली काँग्रेस ती विसरली होती!
- ४८ साली महाराष्ट्रात ती गांधींच्या खुणांनंतर विसरली गेली होती!
आता मुस्लमानबद्दल बद्दल बोलाल तर .. हो अगदी त्यांच्यावर मुद्दामून अन्याय करण्याचा कोणाचा हेतू नाहीये परंतु सर्व जगभर त्यांचे वागणे ख्रिश्चनांशी ( श्रीलंकेतील ) मियांमार मधील बुद्धांशी ( अफगाणिस्तानातील बामियान चे बुद्ध आठवा) , , इराणमधील झोरॅष्ट्रियन लोकांशी कसे राहिले आहे ते जरा डोळे उघडे करून पहा आणि ते सुद्धा शतानुशतके आणि मग लोकांना या जमातीचा उबग आणि राग का आला आहे ते पहा ( मी मुद्डमून येथे हिंदूंशी आणि जु लोकांशी त्यांचे संबंध काय आहेत हे लिहिले नाही कारण हिंदू आणि जु दोघेही नालायक आहेतच त्यांनी पिढ्यान्पिढया मुस्लमानवर अन्याय केलं आहे हे गृहीतच धरू)
"....आणि कोणी खलिस्तान ची घोषणा दिली असेल पण पूर्ण शीख कसे देशद्रोही आहेत असाच प्रचार सुरू आहे ."
पूर्ण शीख जमातीला कोणीही एक माळेचे ठरवत नाहोये , त्यांचे प्रति असलेलं आदर हा सहजासहजी दूर होईल असे वाटत नाही...परंतु त्यात मूठभर असलेल्या शिखांचा ( कॅनडा वगरे स्थित) जो अप्रचार चालू आहे त्याचे कडे हिंदू म्हणून नाही एक भारतीय म्हणून तरी पहा
पण तुमचं सारखया अति टोकाच्या डाव्यान्न ते कधीच दिसणार नाही आणि दिसत असले तरी सोयीस्कर रित्या कानाडोळा कार्याचा आहे तुम्हाला.
झापड आपण लावली आहेत ...
.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sun, 01/03/2021 - 20:54
नवीन
ते डावे नाहीयेत हो. शांतताप्रिय समाजाचे आहेत. तिथे दिल्लीत कसं काही जण नमाज पढून मग शिखांचा फोटो धारण करतात, तीच यांची युक्ति इथे. या सारख्या लोकांसाठी तर लव्ह जिहाद चा कायदा आणावा लागला..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/04/2021 - 08:27
नवीन
हे बघा, राजेश हा आयडी "सध्या बाटलेला" चिऊसैनिक आहे. त्यामुळे चिऊसेनेचा अजेंडा तो पुढे रेटत आहे.
त्याचे मिपावरचेच लेखन वाचलेत तर त्याच्या भूमिकेतील यु टर्न तुम्हाला कळेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/01/2021 - 07:40
नवीन
बरेच लोक मूर्ख असतात.
पण काही जण ते ते अट्टाहासाने परत परत सिद्ध करत असतात
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Mon, 01/04/2021 - 05:10
नवीन
Rajesh188 हा आयडी या आणि अन्य धाग्यांवर चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्ये करत आहे
१. खलिस्तान, काश्मिरी फुटीरवाद्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही.
२. जमिनीसाठी शेतकऱ्यांनी रक्तपाताची तयारी ठेवावी.
वगैरे वगैरे
त्यामुळे या आयडीला तत्काळ योग्य ती समज द्यावी अथवा योग्य ती कारवाई करावी अशी संपादक मंडळाला विनंती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3