शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?
"बघा या आंदोलनामाचेगे कोण आहे आणि किती त्यामागे आयोजन आहे वैगरे" सांगणारी व्हॉट आप विद्यालयावरील एक अजून भिंतीला तुंबड्या लावणारी "पोस्ट"\म्हणून आलेल्या पोस्ट कडे सुरवातीला दुर्लक्ष केले... भाजपचं "आय टी सेल" मधून आलेली म्हणून अशी पोस्ट वाटली असे धरू .. परंतु खालील अनुभववरुन यात खरंच काही तरी "काळे बेरे" आहे असे मात्र आता वाटत आहे.
"कोणत्याही आंदोलनापथी काही तरी मूळ कारण असते/ दुख्ख असते " आणि ते तसेच या आंदोलनामागे खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे धरले तरी यातून एक वेगळाच धोका आहे आणि हे मूळ आंदोलन "कोणीतरी " अपहृत केले आहे काय याबद्दल आता शंका नक्कीच येत आहे ...
खालील आरोप खरंच दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत का ?
आंदोलनावर केला गेलेला एक गंभीर आरोप म्हणजे यामागे कोण आहे?
- दावे तर असणार : त्यात काही आश्चर्या वाटण्यासारखेच नाही आणि वावगं नाही, त्यांचे तत्वात कोणतेहि बाजाराचे खुलीकरने निषिद्ध आहे मग ते यात सहभागी असले तर नवल ते काय .
- भारताचं सीमेपलिकडले देश?
हा मात्र आरोप मला आता खरा वाटू लागलं आहे
शत्रू चा शत्रू तो मित्र या न्यायाने पाकिस्तान ( सेना आणि धार्मिक पाकिस्तानी दोन्ही ) भारताविरुद्ध ( म्हणजे ८०% हिंदू असलेल्या देशाविरुद्ध) खलिस्तानवाद्यांसारख्याना पाठिंबा देता असणार हा आरोप काही नवीन नाही .. याची रूपे खास करून कानडा आणि युनाइटेड किंग्डम मधील शीख खलिस्तानवादी कसे आहेत हे हि नवीन नाही परंतु यावेळी मात्र हे एक "हिंदू आणि शिखांच्यात " फूट पाडण्याचे कारस्थान आहे हे खरे वाटू लागलाय कारण कि कानडा आणियुके पासून दूर असलेल्या ऑस्ट्रेलिया सारखया छोटी देशात सुद्धा जे काही "आंदोलन" समर्थक आहेत त्याला एक प्रकारचे "शीख विरुद्ध हिंदू किंवा बाकी भारतीय " असे रूप दिसत आहे..
- बहुतेक आंदोलक शीख का? केरळ, बंगाली, मराठी आणि तामिळ लोक इथे आहेत कि? ते का नाही सहभागी ?
- खालसा एड सारख्या संस्थांचा सहभाग ( पहा हा विडिओ हर्षल स्वकुळ या मूळ भारतीय पत्रकार जी आता मेलबर्न येथे राहते आहे तो विडिओ https://www.youtube.com/watch?v=-t7TbWn7V7M )
- पाठिंबा आंदोलन कि फक्त मोदी आणि भाजप हटाव हि मुख्य भूमिका
कोणत्याही हिंदूला असावा तास मलाही शिखांबद्दल आदर आहे आणि तो राहीलच पण हे जे " भारत विरोधी / हिंदू विरोधी" चालू आहे ते बघून वाईट वाटते ...
समस्त भाजपविरुद्ध मिपाकरांना एक आवाहन भाजपला धोरणांवर विरोध जरूर करा पण हे जे काही घडतंय त्याकडे कानाडोळा करू नका ...
🗣 चर्चा
(111)
स
सतिश गावडे
Wed, 12/30/2020 - 18:26
नवीन
takat आणि survat हे इंग्रजी शब्द आहेत हे माहिती नव्हतं.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Wed, 12/30/2020 - 18:37
नवीन
आम्ही विसरलोच होतो...सोयीस्कर आणि वाटेल तो अर्थ काढण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे.
ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्याने अशा किती टॅक्सी/रिक्षा व्यवसायीकांवर गदा आणली?
गदा फक्त त्यांच्याच व्यवसायावर आली आहे जे आळशी आणि कामचुकार आहेत. ज्यांना जवळचे भाडे नाकारणे हा स्वत:चा हक्क वाटतो.
बाकीचे दोन्ही अॅपवर रजिस्टर करुन कमाई करतच आहेत आणि करतच राहतील.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 12/31/2020 - 05:17
नवीन
बर मग मुक्त बाजारपेठ झाली आणि बजाज, पद्मिनी भिकेला लागली असे म्हणूया का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/30/2020 - 19:39
नवीन
मोबाईल कोणी दुकानातून खरेदी च करत नाही दुकाने बंद पडली. जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला.
मोबाईल दुकाने बंद पडली? केबल व्यवसाय बंद पडला?
आम्हाला कसे नाही दिसले? आम्ही आंधळे झालो की काय?
हे भारतात नाही अमेरिका की दुसऱ्या कोणत्या देशात घडले.
कोणत्या देशात?
अलीबाबा पण अशीच गुण उधळू लागली होती वर्चस्व निर्माण झाल्या वर चीन सरकार नी पण अलीबाबा च्या मुसक्या आवळल्या.
घोर अज्ञान!
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 12/30/2020 - 22:43
नवीन
हे नेहमीचे साम्यवादी छाती बडवणे आहे. ठीक माहिती स्वतःलाच ठाऊक नसते पण कुठेतरी काही तरी असे घडले असेल म्हणून उगाच अकलेचे तारे तोडायचे.
चांगले व्यवसाय चालू राहतात आणि जुनाट व्यवसाय बंद पडतात हा निसर्गाचा नियम आहे. प्रचंड प्रमाणात ऑनलाईन फोन स्वस्त किमतीत मिळू लागले ह्यामुळे भारतीय गरिबांचा प्रचंड फायदा झाला आहे आणि लोकांनी कोट्यवधी रुपये तर वाचवले आहेच पण कंपन्या ह्यावर व्यवस्थित कर वगैरे भरत आहेत. ज्यांनी दुकाने बंद झाली त्यांनी इतर काही व्यवसाय सुरु केला आहे त्यामुळे उगाच निकृष्ट व्यवसाय करून नंतर नुकसान होत आहे म्हणून सरकार कडे भीक मागण्यापेक्षा दुसरा व्यवसाय करणे कधीही हितकर. त्याशिवाय बालकामगार, खोटारडेपणा, कर बुडवेगिरी इत्यादी कमी होऊन हांगाच्या प्रकारचा रोजगार जास्त वाढला आहे आणि भारतीयांचा फायदा झाला आहे. समाजाला ज्या सेवेची गरज आहे तोच व्यवसाय लोकांनी करावा त्यामुळेच समाजाचे भले होते.
भारतीय बाजारांत आज हजारो फोन ची मॉडेल्स आहेतच पण अतिशय स्वस्त सुद्धा आहेत. ऍमेझॉन किंवा इतर कुणीही ह्यांत प्रचंड फायदा करून घेतला तर आनंदच आहे. फायदा म्हणजे त्यांना सरकारकडे भीक मागून MSP वगैरे मागण्याची गरज पडणार नाही.
केबल कम्पन्या वगैरे बंद पडल्या ह्यांत ग्राहकाचा फायदाच आहे. आज OTT कंपन्यांमुळे देशाचा प्रचंड फायदा झाला आहे. सर्व मनोरंजन अर्थव्यवस्था कपूर खान लोकांच्या तावडीतून सुटली आहे आणि छोट्या मोठ्या कलाकारांना सुद्धा आता वाव मिळतोय. महाराष्ट्रातील छोट्या शेहारांत सुद्धा रिकॉर्डिंग स्टुडिओ निर्माण झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था प्रसारण पाहून लक्षावधी रोजगाराच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत. आणि ह्यांत मोनोपॉली पद्धतीने लोकल गुंड आणि कोर्पोरेटरच्या आशीर्वादाने निकृष्ट सेवा देणारे केबल वाले तसेच सरकारी आशीर्वादाने १०० रुपयांत सामोसे विकून पैसे करणारे मल्टिप्लेक्सवाले आणि कपूर खान मंडळींचे नुकसान झाले तर सोने पे सुहागा.
> इंटरनेट सेवा क्षेत्रात अशीच दोन तीन कंपन्यांची monopoly निर्माण झाली.
दोन कंपन्यांची मोनोपॉली असत नाही. त्याशिवाय देशांत फारच कमी शहरे अशी आहेत जिथे तुम्हाला ३ पेक्षा कमी सर्विस प्रोव्हायडर आहेत. ह्याच्या आधी फक्त सरकारी bsnl नावाचा संपर्किय कँसर होता.
देशांत जर काही वेगाने सुधारले असेल तर त्यांत इंटरनेट सेवेचा नंबर सर्वांत वरचा आहे. त्याशिवाय ह्या सेवेने भारतीय गरिबांना प्रचंड फायदा झाला आहे. आता हे गरीब लोक पुस्तक विकत न घेता वाचू शकतात, मुलांना जगातील कुठलीही गोष्ट घरबसल्या दाखवू शकतात आणि कुठलीही माहिती वर्तमान पात्रांच्या दलालांना पैसे न देता मिळवू शकतात. ह्याच गोष्टीमुळे देशांतील गांधी परिवार नावाचा कँसर तसेच साम्यवादाचा STD गायब होऊ लागला आहे.
> उत्पादक कंपन्यांना वेठीस धरून त्यांचे स्वतःचा फायदा वाढवत होती अमेझॉन.
ह्याचा अर्थ काय ? अमॅझॉनवर अशी कुठली गोष्ट आहे जी प्रचंड महाग आहे पण आधी इतर ठिकाणी स्वस्त होती ?
>हे भारतात घडू शकतं नाही भारतात कायदे हे श्रीमंत लोकांचे गुलाम आहेत.
म्हणून सर्वाना भुकेकंगाल करून रस्त्यावर भीक मागायला बसवायचे का ? कायदे करण्याची जबाबदारी सरकारची आहे ती त्यांनी सुधारावी.
> त्या मुळे शेती क्षेत्रात सरकार शेतकऱ्या च्या बाजूने कधीच उभे राहणार नाही उद्या त्यांची पिळवणूक कॉर्पोरेट क्षेत्रा नी केली तरी.
आज भारतांत सगळीकडे कॉर्पोरेट क्षेत्राने लोकांचा हर प्रकारे फायदा करून दिला आहे. सरकारी व्यवस्था म्हणजे दळिद्री, कामचुकार आणि अत्यंत महाग असेच समीकरण आहे.
तसेच कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे काही परग्रहवासी नाही आहेत. मनुष्यच आहेत. त्यामुळे ह्या लोकांचे सुद्धा अधिकार आहेत. माझ्या प्राईव्हेट कंपनीने असे काय पाप केले म्हणून मला शेतमाल विकत घेता येत नाही ?
तात्पर्य :
आधुनिक अर्थव्यवस्थेने लोकांवरील बंधने शिथिल झाली आहेत. नेहमीच्या एलिट मंडळींचे धाबे म्हणून दणाणले आहे. आता गुमस्ता परवाने देणारे, केबलवाले, tv लायसन्स विकणारे, वर्तमानपत्रांचे संपादक (कुमार केतकर किंवा निखिल वाघळे छाप) ह्यां कुत्रे सुद्धा भीक घालत नाही. हि मंडळी आता जुनाट मूर्खपणाचे तर्क काढून एक अत्यंत चांगल्या सुधारणेला विरोध करत आहे.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Wed, 12/30/2020 - 23:09
नवीन
.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 12/31/2020 - 10:10
नवीन
ह्यावरून आठवले. सत्तरीच्या दशकांत मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिने भारतीय चित्रपटांचे व्हिडीयो राईट्स विकत घेऊन ते कन्झ्युमर्ससाठी VHS, Betacam इत्यादींच्या माध्यमांतून विकणे सुरू केले. सुरूवातीस हे फक्त भारताबाहेरील बाजारपेठांसाठींपुरते मर्यादित होते. तेव्हा चित्रपट निर्मात्यांना, अधिक पैसा करण्याचा हा स्त्रोत (additional revenue stream)आवडला, व ते उत्साहाने ते हे राईट्स सदर कंपनीस (व तदनंतर तसाच व्यवसाय करणार्या इतर कंपन्यांना) विकू लागले. नंतर जेव्हा हे भारतांतही सुरू झाले, तेव्हा त्यांचे धाबे दणाणले, कारण त्यांना आता थिएटर रीलिजच्या धंद्याची काळजी वाटू लागली. कालांतराने ती भीति नाहीशी झाली. एका मोठ्या (मला वाटते. 'शहेनशहा') फिल्मचे थिएटर व व्हिडीयो रीलीजेस एकाच दिवशी झाले.
मग पुढे केबल टी. व्ही. भारतात आले, तेव्हा ह्या व्हिडीयोवाल्यांना त्यांच्या धंद्याची भीति वाटू लागली. अर्थात तंत्रज्ञानाचा रेटा असा आहे, की ते काही हा नवा झंझावात थांबवू शकले नाहीत.
आता, गेल्या काही वर्षांत तर केबल टी. व्ही, ला-- व खरे तर ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनलाच, स्ट्रीमिंगमुळे धोका निर्माण झाला आहे. (ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनच्या क्षेत्रांत मी स्वतः काम अगदी कालपर्यंत काम करीत होतो, तेव्हा ही भीति मला व माझ्या सहकार्यांना आहेच). पण हा तंत्रज्ञानाचा व काळाचा रेटा आहे. तो कुणीही थोपवू शकणार नाही.
काहीही! ग्राहकांना ह्या सगळ्याचा लाभ नाही झाला का? मी स्वतः एका अतिशय मोठ्या परदेशी मिडीया कंपनीत आतापर्यंत काम करत होतो. काळाची चाहूल घेऊन ह्या कंपनीलाही, त्या क्षेत्रांतील इतर सर्वच कंपन्यांप्रमाणे आपली धोरणे बदलावी लागली.
कसल्यातरी काल्पनिक व निराधार भीतिने, कुठल्याही विषयावर मते मांडण्याचे तुमचे कसब मात्र वाखाणण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 12/31/2020 - 10:43
नवीन
अति-अवांतर - लिनिअर/ब्रॉडकास्ट टेलीव्हिजन अजून काही काळ तरी तग धरेल असे मला वाटते, याचे कारण म्हणजे जुन्या पिढीतील लोक ज्यांना आगदुरचित्रवाणीकाठी (फायर टीव्ही स्टिक) किंवा तत्सम प्लॅटफॉर्म्स वापरता येत नाहीत, आणि गावच्या ठिकाणी अजून तारेचे (वायरलाईन) इंटरनेट पोहोचलेले नसल्यामुळे तिथे लिनिअर/ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनला पर्याय नाही.
अर्थात, हे माझे वैयक्तीक मत.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
गुरुवार, 12/31/2020 - 11:40
नवीन
भारतापुरते बोलायचे तर हे बरोबर आहे, तुमच्याशी सहमत आहे.
पण मी भारतांतील मीडिया कंपनीत काम करत नव्हतो. भारताबाहेर, विशेषतः विकसित देशांत व जागांत, लिनीयर ब्रॉडकास्टिंगची फारतर ६ ~ ८ वर्षे उरली असावीत, असा अंदाज आहे.
आणि मुद्दा असा, हे असे होणार आहे, म्हणून जगांतील मोठ्या मीडिया कंपन्या गळे काढत बसल्या नाहीत, ना कुणीही स्ट्रींमिंगवर कसल्याही प्रकारची बंदी घालावी, अशी कुठल्याही सरकारकडे मागणी केली.
- Log in or register to post comments
स
स्वलिखित
Tue, 01/05/2021 - 11:37
नवीन
1.ई-मेल मुळे पत्र वव्यहार बंद होत आले , -- प्रिय राजेश , कळविण्यास आनंद होतो की, टिम्ब टिम्ब टिम्ब
टीव्ही मुळे तमाशा बंद पडला -- या रावजी बसा भावजी , तुमचं खाजवा कि डोकं , टिम्ब टिम्ब टिम्ब
मोबाईल मुळे घड्याळाची दुकाने बंद पडत आली - टिक टिक वाजते डोक्यात , काय पांचट लिरिक्स वाटतं एवढं ऐकूनच पुढचं कधी ऐकलं नाही,
2. काय म्हणता मोबाईल ची दुकाने बंद पडली ?? पण कधी न कधी ती चालूच झाली होती ना !!! त्याच्या आधी (मोबाईल यायच्या आधी) काय करायची हि जनता , मोबाईल यायची वाट बघत बसले होते का मुघले आजम च्या जमान्यापासून ?? का गोट्या खेळत होते ?? काही ना काही करतच असतील ना ??
वरतून ह्यांची फालतू गिरी माहिती आहे काय ?? तीन हजार रुपड्याचं डबडं पाच न सहा हजार रुपयाला चिपकावत होती , माहिती आहे ना आपल्याला !! मग मोबाईल amazon वरून घेतला म्हणून बिघडले कुठे , दलाली 90 टक्क्यांपर्यंत कमी झाली ,
हीच कथा घडाळ्याच्या दुकानात सेल टाकायला गेल्यावर होते , हलका टाकू कि भारी टाकू , हलका 60 ला भारी 120 ला , अरे घड्याळच 150 च तू 120 चं सेल टाक , अरे मूर्खा घडाळ्याचा सेलच 20, 30 रुपयाला मिळतो ,कितीही भारी बटन सेल घे , मग 90 , 100 कसले , ह्याला मजुरी म्हणत नाहीत ,
हीच कथा साहना यांनी पंजाब ते केरळ उदाहरण देऊन सांगितलंय
मग ह्यांची हि असली खदरावळ दुकानं बंद पडली , बिघडले कुठे ,
हे झाले ग्राहक ह्या बाजूने , माल स्वस्त पाहिजे हे ठीक , पण विक्रेता आणि उत्पादक ह्या बाजूने काय , ??
मोबाईल ला चार्जिंग कमी आहे , घोडेस्वार किंवा कबुतर पाठवतो
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Tue, 01/05/2021 - 12:27
नवीन
हाहाहा..
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 01/05/2021 - 13:47
नवीन
मी माझ्या पोस्ट मध्ये बदलत्या तंत्र ज्ञान मुळे बदलेले व्यवसाय बद्द्ल लिहल आहे पण नवीन तंत्र ज्ञान ला विरोध केला नाही.
मी फक्त भीती व्यक्त केली आहे.
तंत्र ज्ञान बदलल्या मुळे जे बदल पाहिले झाले आहेत आणि आता जे होत आहेत ह्या मध्ये खूप फरक आहे.
आता कोणता ही मोठा व्यवसाय उद्योग असेल तर त्या उद्योगाशी,/ व्यवसाय शी संबंधित सर्वच काम एकच कंपनी करत आहे.
त्याचा परिणाम म्हणून विविध क्षेत्रातील उद्योग धंदे एकच व्यक्ती च्या नियंत्रणात येत आहेत.
पाहिले असे घडत नव्हते.
गाड्या निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील तर त्या गाडीचे परत त्या कंपनीने बनवू नयेत दुसऱ्या कंपन्यां ना ते बनवायला द्यावेत.
मोबाईल निर्मित करणाऱ्या कंपन्या असतील तर काही लहान सहान काम दुसऱ्या कंपन्यांना द्यावीत.
हेच फक्त मी मत व्यक्त केले आहे.
सर्वानाच रोजगार मिळायला हवा.
हा त्या मागे उध्येश आहे.
मीडिया कंपन्यांनी वितरण व्यवसाय (ott) पण स्वतःच्याच ताब्यात घेतला आहे त्या मुळे एक रोजगाराचे क्षेत्र कमी झाले.
असे च सर्व करायला लागले तर फक्त काही कंपन्या आणि सरकार हेच फक्त श्रीमंत होतील आणि जनता गरीब च राहील.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 01/05/2021 - 17:31
नवीन
आणि ति सर्वकालीन आहे.
एखादी अर्थव्यवस्था एस्टॅब्लीश होते. नवीन तंत्रज्ञानं, व्यवसाय संधी या अर्थ व्यवस्थेला धक्का देतात. जुन्या व्यवसाय पद्धती बाद होतात, नव्या तयार होतात.
हे ट्रान्झीशन किती सोप्या पद्धतीने होते हाच काय तो कळीचा मुद्दा उरतो. पण बदल अटळ आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 12/30/2020 - 18:56
नवीन
इंदिरा गांधी च्या गरिबी हटाव च्या घोषणे वर असे उपहास नी म्हटले जायचे.
गरीब च हटवले तर गरिबी आपोआप हटेल.
तोच प्रकार आहे रिक्षा/टॅक्सी चालक बेशिस्त वागत आहेत म्हणून रिक्षा टॅक्सी चालक ही जमात च नष्ट करणे त्यांना मालकाचा नोकर करणे हा उपाय असू शकत नाही.
पण तेच केले गेले पण शिस्त नाही लावली त्यांना.
शेतकरी हा वर्ग च नष्ट करून शेती सुधारणा करायची आहे.
Method same.
शेतकरी आता जे जमिनी चे मालक आहेत त्यांना त्यांच्याच शेतात मजुरी वर राबवून.
त्यांना शेतमजूर करायचे आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 12/30/2020 - 22:50
नवीन
शेतकऱ्यांनी जमिनी विकायच्या का आणखीन करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. इथे सरकार किंवा तुम्हा आम्हाला काहीही मत असायचे कारण नाही. शेतकऱ्याला ज्यांत जास्त फायदा ते तो करेल. देश हा काही फक्त शेतकऱ्याचा नाही देश आम्हा सर्वांचा आहे. त्यामुळे हर प्रकारचा व्यवसाय आम्हा सर्वानाच करायचा नैसर्गिक अधिकार आहे. ह्यांत शेती आणि इतर व्यवसाय सुद्धा आले.
कुठले तरी जुनाट धंदेच चालू ठेवायचे होते आणि सरकारची तीच जबाबदारी असती तर ईस्ट इंडिया कंपनीलाच ठेवायचे होते देश चालवायला.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/31/2020 - 05:24
नवीन
असं झाल्याचे जगाच्या पाठीवर कुठे उदाहरणं आहे का?? Ki उगाच वेळ जात नाही म्हणून स्वतःच्या कल्पनाशक्तीचा परिचय देताय.??
आणि निसर्गाचा नियम आहे - sarvival of fittest.
जो कालसुसंगत आणि fit आहे तोच स्पर्धेत टिकून राहतो आणि त्यालाच टाकण्याचा अधिकार आहे.
वर तुम्ही जे ओला उबेर, इंटरनेट कंपन्या, केबल चालक हे जे काही बोललायत ना ते सर्व निव्वळ हास्यास्पद आहे. तुम्हाला पुन्हा 90 च्या दशकात जायचेय का??
मी लंगडा आहे तरी पण मला रेस मध्ये जिंकण्याची संधी दया.. सर्व धडधाकट सुद्धा लोकांनी आपला एक पाय वापरून च पळायचे असा नियम काढा...
इतके हास्यस्पद तुमचे लॉजिक आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/30/2020 - 19:01
नवीन
ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्याने अशा किती टॅक्सी/रिक्षा व्यवसायीकांवर गदा आणली?
मुंबई वगळता महाराष्ट्रात कोठेही टॅक्सी सेवा नव्हती/नाही. तेथे फक्त त्रिआसनी व षष्टासनी रिक्षा होत्या/आहेत. ओला/उबेरने टॅक्सी व त्रिआसनी रिक्षा सेवा सुरू केली. परंतु त्यामुळे स्थानिक रिक्षाचालकांवर परीणाम झालेला नाही.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 12/30/2020 - 22:46
नवीन
ह्या उलट गोव्याचे उदाहरण घ्या. इथे टॅक्सी माफिया मंडळींनी ओला उंबर ला प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे मागील ३ वर्षे सतत गोव्यांतील महत्वाचा पर्यटन उद्योग कमी तर झालाच उलट गोव्यांतील टॅक्सी चालक म्हणजे गुंड अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. मुंबई गोवा विमान तिकीट वास्को तो पणजी टॅक्सी पेक्षा जास्त स्वस्त आहे. टॅक्सी खटाऱ्या आहेत, मीटर हा प्रकार नाही, गोव्यांत टॅक्सी चालकांकडून २-३ मोठे गुन्हे घडतात. पोलीस सुद्धा ह्यांना घाबरतात.
ह्या शिवाय टॅक्सी चालक गरीब नसून बहुतेक टॅक्सीचे मालक लोकल गुंड किंवा राजकारणी आहेत आणि ड्रायव्हर बाबू बिहार UP मधील जवळ जवळ वेठबिगार कामगार आहे ज्यांना जनावरांप्रमाणे वागवले जाते.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 12/31/2020 - 05:51
नवीन
गेल्या वीस वर्षात रिक्षा धंद्यावर परिणाम नक्कीच झालेला आहे पण भारताची लोकसंख्याच इतकी अफाट आहे की अजून हा परीणाम खूप उघडपणे जाणवत नाही. संगीत शिकणे ही अत्यावश्यक गरज आहे काय ? तरीही करोना काळात हजारो मुले ऑन लाईन संगीत शिकत आहेत ! अजून इतकी बेकारी आलेली नाही की एक बंद पडलेला धंदा दुसरे अनेक रोजगार एका रात्रीत बंद पाडेल ! निदान भारत हा देशात ते तूर्त शक्य नाही पण येत्या १० वर्षात ज्या वेगाने तांत्रिक बदल दिसतील त्यानुसार अनेक व्यवसाय नामशेष होतील असे मला वाटते कदाचित ते पाहायला आमच्या वयाचे कित्येक जण हयात ही नसतील !
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 12/31/2020 - 02:28
नवीन
आंदोलन करून स्वतंत्र मिळवायचे आता दिवस नाहीत.
त्या मुळे आंदोलनात अतिरेकी सहभागी आहेत हा मुद्दाच हास्यास्पद आहे.
राजेश अजूनही तुम्हाला यात प्रामाणिक पणे चर्चा करायची आहे असे गृहीत धरून पुढचे लिहितो\
- भारतात जाणवत नसेल कदाचित पण इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय... ४ विडिओ पहा आणि मग बोला
- देशाच्या शेतकऱ्यांचा जर प्रश्न आहे तर पंजाबीत पाट्या का?
- ८४ चा उल्लेख का?
सरळ सरळ या आंदोलनाचे निमित्त करून शिखांच्यात आणि इतर हिंदू च्यात ( मग ते भाजपावाले असोत कि नसोत) फूट पाडणे हा हेतू आहे हे दिसतंय पण ते जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हीच आंधळे आहात असे खेदाने म्हणावे लागते
आणि यशवंतराव पाटील साहेब , तुम्ही पाटील आहेत कि शेतकरी आहात हे सगळे गौण आहे .. मुद्य्यांचा बोला .. बाकी गरमाईं ढंगाने लिहिलेत म्हणून वाचायला मज्जा वाटत असली तरी नुसते फुसके बार नका टाकू
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 12/31/2020 - 04:06
नवीन
८४ चा उल्लेख किरण खेर नी संसदेत केला होता, ती पण फुटीरतावादी आहे का ?
शिखांच्यात आणि हिंदूनमध्ये फूट पाडणे हे आंदोलनाचे ध्येय आहे का ? का काही नालायक आंदोलकांचा धोशा ? कि सोयीस्करपणे एक धागा पकडून सर्व आंदोलकांच्या नावावर खपवण्याची नेहमीची ट्रिक ?
पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.
इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय...
- किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ?
सरळ सरळ या आंदोलनाचे निमित्त करून शिखांच्यात आणि इतर हिंदू च्यात ( मग ते भाजपावाले असोत कि नसोत) फूट पाडणे हा हेतू आहे हे दिसतंय पण ते जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हीच आंधळे आहात असे खेदाने म्हणावे लागते
- तुम्हाला अतिंद्रिय चक्षू प्राप्त झालेत असं दिसतंय.
शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. त्वाडा कुत्ता टॉम्मी, साड्डा कुत्ता कुत्ता ? आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ?
शेतकरी आंदोलकांशी असहमत आहे, पण आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले.

- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/31/2020 - 04:45
नवीन
@ शा. वि. कु.
मला उद्या GST विरुद्ध आंदोलन करायचेय पण सर्व आंदोलन कर्ते भगवी लुंगी , कपाळावर भस्म, हातात कमंडलू , गळ्यात रुद्राक्ष माळ घालून आलेत.
सोबत पाकिस्तान मुर्दाबाद, मुस्लिमांना हाकला आणि स्वतंत्र हिंदू देशाची मागणी करू लागले तर ते आंदोलन GST विरोधातले वाटेल का?? तिथेही तुम्ही तुमचे हेच लॉजिक वापरणार का??
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 12/31/2020 - 05:03
नवीन
समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन.
(नाही, तुम्ही म्हणता अगदी तसंच नसलं तरी जवळपास अर्थाचे भाजपचे काही नेते म्हणतच असतात. त्याने ती भाजप पक्षाची ओळख होते का ?)
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/31/2020 - 05:15
नवीन
ओके. म्हणजे तुम्ही हे पाहता तर.. मग नेमके आत्ताच्या आंदोलनामध्ये तुम्ही काळा चष्मा घालून पाहताय का.. नाही म्हणजे तुम्हाला त्यात समाजकंटक असे काहीच कसे दिसत नाहीये?? आणि जे दिसतेय त्याला "धार्मिकतेचे प्रदर्शन " असे गोंडस नाव देतायेत.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 12/31/2020 - 06:12
नवीन
मूळ आंदोलन आणि आंदोलकांच्या मागण्या खलिस्तान किंवा हिंदू शीख दिसत नाहीत. आंदोलकांची ऑफिशियल मागणी या बाबतीत नाही आहे. आंदोलकामध्ये शामिल असलेल्या खलिस्तानी समर्थक आणि हिंसक लोकांवर कायद्याप्रमाणे कारवाई व्हावीच.
पण त्याचा व्यत्यास सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 12/31/2020 - 06:48
नवीन
"सर्व आंदोलक हे खलिस्तानी आहेत/हिंदू विरोधी आहेत हे मला पटत नाही."
शा वि कु
असे म्हणलेले नाहीये .. मुद्दा फक्त हाच मांडला आहे कि याला उगाचच "शिखांवरील अन्याय आणि म्हणून खालसा / शीख चिन्ह हे आणले जातंय "
पण यात धर्म येतोच कुठे? सांगा?
जर आंदोलन शेतीविषयी आहे तर तिथे शीख धर्माचे चिन्ह का दिसते? परत सान्गतो भारतात हे जाणवत नसेल पण जगभरचं शीख संघटना यात भारतांबेहर जी काही निदर्शने करीत आहेत त्यात हे सगळे दिसते! का? काय संबंध? जणू काही हा कायदा शीख धर्मचया विरुद्ध हिंदू भाजपने काढलाय असे
अरे आहे ना कायद्या बद्दल प्रश्न आणि आहे ना याचा परिणाम पंजाबात तर काढा ना मोर्चे? जणू काही शीख धर्माचे धर्मयुद्ध असल्या सारखे का वागत?
तुम्ही कानडा आणि यूके मधील माथेफिरू शीख समाजाचे ( सर्व नाही काही मोजके) एक एक विधान बघा, दरवर्षी १५ ऑगस्ट ला निदर्शने ...इत्यदि
उद्या जर महाराष्ट्रातील शिक्षकांचा किंवा गवंड्यांचे आंदोलन असले तर त्यात "ओम" चिन्ह वापरयाला लागले तर तुम्ही म्हणाल ना कि "यात धर्माचा संबंध काय म्हणून?"
किंवा गोव्यात कोकणीच पाहिजे असे जर आंदोलन असेल तर त्यात येशू चा क्रॉस दिसला म्हणाल ना कि प्र्शन धर्माचा नाहीये .. का घुसडता वैग्रे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/31/2020 - 05:09
नवीन
+ १
हे आंदोलन कृषी कायदेविरोधात असण्याऐवजी मोदींंविरोधातच दिसत आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 12/31/2020 - 07:01
नवीन
पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.
अहो शविकूं. पंजाबी शिखांची मातृभाषा आणि त्याची लिपी पंजाबी आहे हे काय आम्हला माहित नाही का...
मूळ धागा कशामुळे काढला ते परत एकदा समजावून सांगतो...
- "भारतभरचं" शेतकऱ्यांचे आंदोलन असे ऐकले आणि त्यात काही मागे वाटले नाही परंतु हळू हळू पाहायला लागल्यावर यात काही तरी वेगळे आईच असे वाटू लागलं ( आता तुम्ही मला भाजपचा आय ती सेल मधील म्हणून म्हणणार असाल तर म्हणा खुशाल )
एक कोपऱ्यातल्या देशातील ३-४ त्या क्रमांकाचं गावात सुद्धा आंदोलनाचे समर्थन करणारी पाटी केवळ इंग्रजीत नसून त्यात पंजाबी लिपीत का? कोणाला कळणार आहे येथे पंजाबी ? + कृपाण वैगरे जे शिखांचे चिन्ह आहे ते कशाला? काय संबंध शीख धर्माशी याचा?
म्हणजे अशी चिन्ह लावणे असे प्रयत्न ( आणि खास करून कॅनडा तील समजा तर याबद्दल प्रसिद्ध आहे ) हे जाणून बुजून केलं जात आहे असे वटयाला यात जागा आहे
मेलबर्न क्रिकेट च्या वेळेला निदर्शनात पंजाबी शिखच का? तुम्हाला माहिती आहे का मेलबर्न सारखया शहरात शिखांपेक्षा कितीतरी अधिक इतर भारतीय आहेत .. सरासरी त्यांचे पण शेतकरी नातेविकं असतीलच कि हो ? मग ते का नाही आले रस्त्यावर का तुमचा आणि रजेश अनि प्रोफेश्वर साहेबांचं हे म्हणणं आहे कि सगळे प्रदेशातील भारतीय भाजपचं आय ती सेल साठीच काम करतात ?
तसे असेल तर धन्य आहे
- Log in or register to post comments
श
शा वि कु
गुरुवार, 12/31/2020 - 10:32
नवीन
तुम्हाला किंवा इतर कुठल्याही आयडीला आयटी सेल म्हणले नाही. पण आंदोलक केवळ मीसिंफॉर्मड, मिसगाईडेड नसून देश किंवा धर्म विरोधी आहेत हे दाखवण्याची जी भाजप आयटी सेल ची लगबग असते त्याबाबत बोललो होतो.
बाकी पंजाबी लिपिला 'गुरमुखी' म्हणतात.
दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 01/03/2021 - 04:04
नवीन
"दिलजीत दोसांज ने ट्विटर वर पडलेल्या पद्धतीमुळे परदेशात सुद्धा पंजाबात कायद्याविरुद्ध पाट्या लावत असावेत."
हा संधर्भ काही काळाला नाही
परदेशात पंजाब पाट्या? या आंदोलनाच्या संधर्भात लावण्याची काहीच गरज नवहती धार्मिक चिन्ह तर अजिबात नाही ८४ चा उल्लेख ?! संबंध काय? पण मूळ हेतूच जर वेगळं असले तर मग?
हे सगळं नसत तर अशी हेतू बद्दल शंका घेतलीच गेली नसती
ऑस्ट्रेल्यात इंग्रजीत, फ्रांस मध्ये फ्रेंच मध्ये लावा ना पाट्या ...येथील लोकशाहीचया सीमेत करा जरूर आंदोलन .. कोण नाही म्हणताय?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 12/31/2020 - 07:10
नवीन
)शिखांनी निळी पगडी घालणे आणि गाड्यांवर धार्मिक चिन्हे लावणे यात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटते. "
संपूर्ण संदर्भ बघितला नाहीत आपण.
मी म्हणले होते कि प्रत्येक भारतीय हिंदू परदेशात काही ओम लावून हिंडत नाही गाडीवर..kiwaa "मी मराठी" किंवा "मी गुजराथी" इत्यादी पण तेच बहुतेक शीख आपला धर्म असा दर्शवतात .. व्यापक दृष्टीने बघितले तर यात काही चुकीचे असे नसले तरी त्यातून आपण काही तरी वेगळे आहोत हे दाखवणे हे दूरदर्शी धोरण दिसते आणि अश्या लांबचं पल्ल्याच्या धोरणाचे दर्शन यात "शुद्ध शेतकरी" आंदोलनाला "शीख आंदोलन असे रूप देऊन उघडपणे दिसतंय ..
येथील हिंदू काय आपल्या धर्माबद्दल जागरूक नाही? पण बहुधार्मिक ऑस्ट्रेलियात उगाच त्याला असा धर्म / धर्मचिन्ह फार पुढे पुढे करायची जरुरी वाटत नाही
यात हिंदूंची समावेशक वृत्ती आहे ...एवढेच
असो एकूण हा धागा काढून चूक केली असे वाटतंय कारण भारतात हे कदाचित एवढे तीवरतेने जाणवले नसेल...
मिपावर अमेरिकेत आणि यूरोपात रहाणारे पण आहेत त्यांनी पण आपला अनुभव सांगावा
हे माझे निरीक्षण कदाचित चुकीचे असू शकेल
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/31/2020 - 07:47
नवीन
उद्या मुस्लिम शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलन करायला उतरला तर त्यांचा मुस्लिम पेहराव आणि उर्दू भाषेचा वापर करणारच.
ती त्यांची ओळख आहे.
तमिळ शेतकरी कायद्या विरूद्ध आंदोलनात उतरला तर लुंगी घालून आणि कपाळावर चंदन लावूनच उतरेल आणि तमिळ भाषेचा वापर करत असेल तर गैर काय.
आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/31/2020 - 08:35
नवीन
राजेश 188 अत्यंत सहमत. आता परत या वाक्यावरून u टर्न मारू नका.
पण मग माझा प्रश्न आहे कि आंदोलनात तुमचे ते मुस्लिम, तामिळ आणि इतर भाषिक लोकं का दिसत नाहीयेत. कि शेतकरी म्हणजे फक्त शीख लोकं च का??
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/31/2020 - 09:41
नवीन
जे आंदोलनात दिसताहेत ते सुद्धा मुठभर आहेत.
महाराष्ट्रातून बच्चू कडू ५०-६० फटफट्यांवर समर्थकांना घेऊन आंदोलनात भाग घेण्यासाठी मध्यप्रदेशपर्यंत पोहोचला होता म्हणे. पण नंतर पुढे गेले का सहल संपवून परत आले त्याची बातमी नाही. पण बच्चू मागील २-३ आठवडे महाराष्ट्रातच दिसतोय. ८-१० नाशिकमधून दिवसांपूर्वी ४०-५० मोटारीतून काही जण दिल्लीकडे रवाना झाल्याचे बातम्यात सांगितले. ते पुढे कोठे गेले याची बातमी नाही. इतर सर्व राज्यातून आंदोलनास नगण्य पाठिंबा दिसलाय. भारत बंदचा ही पूर्ण फज्जा उडाला. १ दिवस उपोषण करण्याच्या आवाहनालाही शून्य प्रतिसाद मिळाला. भारतातील पाठिंब्याच्या तुलनेत भारताबाहेरच जास्त पाठिंबा दिसतोय. जिओचे मनोरे तोडणे यातून आंदोलकांचे वैफल्य व निराशा दिसते.
आंदोलनास अत्यंत नगण्य पाठिंबा आहे व आंदोलन पूर्ण अपयशी झाले आहे असेच दिसत आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 01/03/2021 - 03:56
नवीन
राजेश तुमच्या हट्टी पणा ची हद्द झाली... मूळ मुद्दा अजूनही कळलेला दिसत नाहीये
चला तुमचा तर्क वापरू
१) ठीक आधी आंदोलनास पंजाबात सुरवात झाली कारण भारतीय शेती प्रधान राज्यपैके एक खूप महत्वाचे राज्य,,,बरोबर?
२) वरील कारणामुळे त्यात शीख समाज जास्त असणार? बरोबर आणि त्याअनुषंगाने पाट्या गुरुमुखीतून असणार .. बरोबर
आता हे सांगा ..
येथे शीख धर्माचा संबंध काय? ८४ ची शीखांविरुद्धची हिंसा याचा संबंध काय? ( माझे आधीचे वक्त्यव्य वाचा ...जर उद्या कर्नाटकातील गवंड्यांचा संप सुरु झाला तर त्यात "ओम" असण्याची गरज काय? किंवा उत्तर प्रदेशातील शिक्षकांचे आंदोलन असले तर लोकसंख्येप्रमाणे त्यात मुसलमान शिक्षक असणार पण त्यांनी जर त्यात ७८६ वैगरे आणले तर त्याचा संबंध धर्माशी जोडला जातो .. कारण नसताना .. आणि मग हे प्रश्न उपस्थित होतात
आता जरा याचा भारताबाहेरील संदर्भ बघू ( मी ज्या कारणाने हा धागा काढला तो मूळ मुद्दा?)
काही शिखांचा हे धोरण आहे कि भारतात आमच्यावर अन्याय होत आहे आणि जिथे जमेल तिथे भारताबाहेर याचा गाजावाजा करणे..
आपण आपला गाव, शहर , राज्य आणि देश हे सोडून बाहेर काय चाललंय या कडे जरा बघा मग तुम्हाला कळेल कि आझ्यासारखा भारतीय वंशाचा माणूस भारताबाहेर हे जेव्हा बघतो तेव्हा त्यात त्याला हे विनाकरण धर्म आणणे का खुपू लागते ..
"आपल्या देशात विविधता आहे प्रतेक भाषिक,धार्मिक वेगळा आहे त्यांचे अलगपण न स्वीकारणे हे समजण्याच्या पलीकडे आहे."
अहो कोण नाही समजावून घेत आहे .?.. याचा शेतकरी कायदयाचा संबंध काय ?
आता तुम्हाला हे व्यापक पद्धतीने बघाय्चेहक नसले आणि नुसती भाजप विरुद्ध आरडाओरड करायची तर मग बोलयन्यात काही अर्थ नाही
हा कायदा / बदल अन्याकाकारक आहे वैग्रे तुमचे मत कळले आहे सर्वांना ... त्यासाठी "हा कायदा कसा चुकीचा आहे" हा वेगळं धागा काढा हवे तर ..
मी फक्त हे बघण्यासाठी हा धागा काढला होता कि हे इतर परदेशातील मिपाकरानं जाणवले आहे का? का मी अगदीच तर्कविसंगत बोलतोय ...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 01/07/2022 - 16:04
नवीन
पंजाबीत पाट्या का ?
-lol. मातृभाषेत पाट्या का लावल्या हा प्रश्न सुचून त्यात कन्स्पायरसी दिसते म्हणजे थोरच.
मी ऑस्ट्रेल्यात म्हणतोय .. येथे इंग्रजीत बसलाय पाहिजेत जेणे करून येथील लोकां हि काय भानगड आहे ते समजेल , येथे गुरुमुखी चा संबंध काय
इतर देशात तरी याला स्वरूप शीख विरुद्ध इतर असेच दिले गेलाय...
- किती शिखांनी ? आंदोलकांच्या किती परदेशी समर्थकांनी ?
जगभर बघा जी लोक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला भारत विरोधी असतात ते बहुतेक शीख
येथे दिवाळी कार्यक्रम ( तो सुद्धा सरकारचहय खर्चने केलं तेवहा त्या सांस्कृतिक कार्यक्रमात ( )बहुल हिंदू हि जमात कशाला ?
जरी हे मान्य केले कि बहुसंख्यांक परदेशी शीख भारताचं बरोबर आणि फारच थोडे फुटीरतावादी आहेत तर हे जे "भारताचं बरोबर" असलेलं गप्प का होते ?
आपल्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे ह्यात तुम्हाला कट्टरपणाचा वास येतो ?
एरवी करायला काहीच हरकत नाही पण या आंदोलनात धर्माचा काय संबंध ?
आयटी सेल चे नेहमीचे टेक्निक बघून वाईट वाटले.
प्रतेय्क जण काही आय टी सेल चा भाग नाही... दरवेळी काही लिहिले कि आय टी सेल!
जे दिसल ( येथील दिवाळी कार्यक्रमात फक्त शिखानची विरोधी भूमिका )
अनेक भारतीय हिंदू प्रमाणे शिखांबद्दल प्रचंड आदर आहे पण हे सगळे बघून त्यांचा आंधळेपणा कळला
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
गुरुवार, 12/31/2020 - 05:21
नवीन
योग्य मुद्दे मांडले आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/31/2020 - 06:02
नवीन
1) हे आंदोलन शेती विषयक कायद्या विरूद्ध नसून मोदी विरुद्ध आहे.
कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे.
त्याचे चांगले वाईट परिणाम सरकारी अधिकारी किंवा मंत्री ह्यांनीच करावे.
पण की दिसत आहे.
भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.
सरकार गोड बोलत आहे तर पक्ष खालच्या पातळीवर उतरला आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 12/31/2020 - 11:56
नवीन
भारतीय जनता पार्टीनेच कायदे केल्याने त्यांचीच यंत्रणा उतरणार नाही तर ट्रम्प येऊन प्रचार करणार आहे काय ?
> कायदे सरकार नी केले आहेत तर त्या कायद्या विषयी भाष्य पण सरकारी प्रतिनिधी नीच करावे.
मूर्खपणाचा तर्क आहे. कायद्याचे पालन लोकांनी करायचे असल्याने ह्यावर भाष्य करण्याचा अधिकार १००% लोकांना आहे. त्याशिवाय APMC सारखा दळभद्री सोविएत प्रकारचा कायदा जावा म्हणून कित्येक लोकांनी मागील ३० वर्षांपासून कंठशोष केला आहे. सरकारी कायदा त्याचाच परिणाम आहे.
> भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.
मिपावरील सदस्य जे इथे कायद्याच्या समर्थानात लिहीत आहेत ते IT सेल वाले आहेत का ?
टीप: आंदोलनाचे मूळ मुद्दे पूर्णपणे निरर्थक आहेत, तर्कशून्य आहेत आणि आर्थिक तर्काच्या दृष्टीने निव्वळ थोतांड आहेत हे आधीच मी तसेच अनेक मिपा करानी विस्तृत पणे लिहून सिद्ध केले आहे. ह्या उलट तुम्ही एकही तर्कशून्य मुद्दा मांडलेला नाही. तुमचा खाजगी मालमत्ता आणि खाजगी व्यवसायांना असेलला विरोध हा तुमच्या डाव्या बुध्दीभ्रष्टतेचा परिणाम आहे असे वाटते, अर्थात त्याला काहीही उपाय नाही. त्यांत तर्क शून्य आहे.
डावी बुद्धिभ्रष्टता ह्याने भारतीयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून अक्षरशः कोट्यवधी लोकांना भुकेकंगाल करून ठेवले आहे. हि डावी विचारसरणी देशासाठी ब्रिटिश सरकारपेक्षा जास्त धोकादायी ठरली आहे त्यामुळे अश्या विचारसरणी विरुद्ध प्रत्येक भारतीयाने वाट्टेल त्या मार्गाने लढा हा पुकारलाच पाहिजे. दिल्ली मधील आंदोलन हे अश्याच डाव्या बुद्धिभ्रष्टतेचा परिणाम आहे आणि सरकारांत मोदी असो किंवा राहुल इतर भारतीय जनतेने बाह्या सरसावून ह्यांच्या पेकाटात जोरदार लत्ता प्रहार हा केलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/31/2020 - 07:42
नवीन
भारतीय जनता पक्ष ची यंत्रणा त्या कायद्याच्या समर्थनात उतरली आहे.
भारतीय जनता पक्षाचे it cell नेसायच डोक्याला गुंडाळून आंदोलन करताना बदनाम करतं आहे.
आणि त्या कायद्याच्या विरोधात लिब्रान्डु, आपटार्ड आणि कम्युनिस्ट उतरले आहेत असे तुम्ही म्हणता आहात का?
किंवा
तुम्ही कायद्याच्या विरोधात बोलता आहात म्हणजेच तुम्ही या पैकीच एक आहात असा अर्थ निघतोय
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 12/31/2020 - 09:47
नवीन
पण हे आंदोलक बाबा रामदेव यांना विरोध का करत आहेत ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 12/31/2020 - 21:54
नवीन
कृषी कायद्यांना विरोध करणारे आणि या आंदोलनाला विरोध करणारे, दोन्ही कंपू दीडशहाण्या विद्वानांनी ओसंडून वाहात आहेत. बिजेपी ची आय टी सेल नेहेमीप्रमाणे 'विस्त्रुत' आणि 'तर्कशुद्ध' फेकाफेकी करायला लागली आहे, आणि आंदोलन समर्थकांच्या समाजमाध्यमातल्या पोस्ट वाचल्या तर सरदार लोकांवर निघणारे विनोद सत्यदर्शी असतात का अशी शंका वाटावी इतके 'लॉजीकल' सादरीकरण दिसतय.
मग आम्हि, दोन्हि बाजुच्या, त्यातल्या त्यात बॅलेन्स्ड लोकांच्या प्रतिक्रीया वाचल्या, ऐकल्या. आणि आंदोलनामागे काहि तर्क नसुन सरकारप्रती अविश्वास आणि भविष्याची भिती हेच कारण दिसुन आलं.
हे कारण दुर्लक्ष्य करावं असं क्षुल्लक अजीबात नाहि. या आंदोलनाबाबतीत म्हणुन नाहि, पण इन जनरल... लोकांना सरकार आणि न्याय व्यवस्थेबद्दल विश्वास, आपुलकी, आत्मियता न वाटणे हि बाब अत्यंत चिंताजनल आहे. सरकारचे काहि निर्णय चुकु शकतात, पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का? अशा परिस्थीतीत जनता स्वतःला अनाथ समजते... पुढे अनेक समस्या त्यातनं निर्माण होऊ शकतात.
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 01/01/2021 - 03:02
नवीन
> पण त्यांची नियत साफ आहे/होती हि भावना लोप पावली आहे का? :( न्याय व्यवस्था आपल्यावर अन्याय होऊ देणार नाहि हा विश्वास उडाला आहे का?
हे प्रश्न २०२०मध्ये कुणालाही पडत असेल तर त्यांनी आपले डोके तपासून घेण्याची गरज आहे. सरकारी नियत हि कधीच साफ नसते, नव्हती आणि भविष्यांत सुद्धा असणार नाही. "Eternal vigilance is the price of freedom" हे थॉमस जेफरसन चे वाक्य ह्याच संदर्भांत आहे. कोर्ट ह्या विषयावर तर बोलणे सुद्धा मूर्खपणाचे ठरेल, "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" हि म्हण आता किमान ५० वर्षे तरी जुनी झाली आहे.
पण त्याच बरोबर फक्त पंजाबी शेतकऱ्यांना का बरे सरकारवर इतका अविश्वास वाटत असेल ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 01/03/2021 - 18:54
नवीन
२०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय? सरकारी नियत कधिच साफ नसली तरी आधुनीक राज्यव्यवस्थेत लोक-कल्याणासाठी आवष्यक त्या प्रक्रिया अंतर्भूत असल्यामुळे लोकांचे जीवनमान आणि किमान हितसंबंधांची यांच्य सुरक्षेची हमी अपेक्षीत नाहि काय? नसल्यास आपण आणखी एका लाल क्रांती टाईप व्यवस्थेकडे लोटल्या जातोय, हे डोकं ठिकाणावर ठेऊन देखील कळात नाहि काय?
कोर्ट कचेर्यांचे अनुभव कितीही वाईट असले तरी तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते? सरकार कडुन अपेक्षा करु नये, कोर्टाची पायरी चढु नये.. या व्यवस्था आहेत तशाच राहातील हे गुपचुप मान्य करुन फ्रस्टेशनमधे जगत राहायचं?
पंजाबी शेतकर्यांना अविश्वास वाटायची कारणं मला तरी कळली नाहित. पण तो खरच फक्त अविश्वास असेल तर हे आंदोलन फार काहि चालणार नाहि. अन्य काहि कारण असतील तर एव्हाना गृहमंत्रालयाने योग्य ठिकाणी दट्ट्या लावणं सुरु केलच असेल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 01/03/2021 - 20:18
नवीन
जो इथे bjp चे paid samarthak active आहेत.
त्यांना मानधन मिळणे हेच महत्वाचे आहे.
आम्ही bjp चे paid पाठीराखे नाही असा भास निर्माण करायचा सरकारी चुकीच्या निर्णयाचा निषेध करायचा नाही .
आणि सरकारी निर्णय कसे बरोबर आहेत ह्याचा प्रचार करायचा हेच ह्यांचे काम आहे.
कंगना प्रकरणात हीच ट्रिक वापरत होती ही लोक
कंगना मुंबई ला pok म्हणाली ह्याचा निषेध ह्यांनी केला नाही .
आणि कंगना च्या मताशी सहमत नाही असे डबल ढोलकी मत व्यक्त केले.
आणि कंगना साठी रस्तावर येवून बे अक्कल असल्याचा पुरावा पण दिला.
ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेल तरी दुनिया ह्यांना चोरून दूध पिताना बघत च असते.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Mon, 01/04/2021 - 04:48
नवीन
तुमच्या सारख्या अंधविरोधकांनी कोविड काळात कोणतेही पाडकाम करायला मनाई केली होती तो आदेश धाब्यावर बसवुन हे तोडकाम केले यावर काहीही प्रतिक्रीया दिली नाही, मुंबईतील इतर अवैध बांधकामे अजूनही ताठ मानेने उभी आहेत त्या बद्दल एक चकार शब्द तुमच्या तोंडातून निघत नाही, या सगळ्या दुतोंडीपणालाही "डबल ढोलकी"च म्हणतात बरं का...
असेच तुम्हालाही वाटते, पण तुम्हीही कितीही डोळे मिटून दूध पिलेत तरी दुनीयेला तुमची फसवेगिरी माहीत झाल्याशिवाय राहत नाही.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 01/04/2021 - 05:58
नवीन
> २०२० मधे लोकशाही पद्धतीने चालणारी राज्यव्यवस्था लोकार्थीच असावी हि अपेक्षा म्हणजे डोकं खराब असायचे लक्षण असावे काय?
लोकशाही हि लोकार्थी पद्धतीनेच चालायला पाहिजे ह्यांत काहीही तर्क नाही. ज्याच्या हातांत लाठी असेल तो म्हशी सुद्धा आपल्याच म्हणेल. आणि लाठी तुम्ही लोकशाही पद्धतीने देतात कि कुणी इमर्जन्सी लावून घेतील ह्यावर ते अवलंबून नाही.
आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे. "लाल क्रांती" असायला पाहिजे असेही नाही. उदाहरणार्थ नवीन कायदे अत्त्यंत चांगले आहेत. शेवटी सरकारच्या हातातील काठी जितकी छोटी तितक्या आपल्या म्हशी आमच्या गोठ्यांत आम्ही ठेवू शकतो.
> तिच व्यवस्था अधिकाधीक निर्दोष करण्याचे प्रयत्न करणे या पलिकडे काय केल्या जाऊ शकते?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 01/01/2021 - 04:42
नवीन
म्हणून तर लोक आंदोलन करतात.
सरकार आणि न्यायालय न्याय देवू शकत नाहीत म्हणून तर लोकांना रस्त्यावर यावं लागते.
आणि आंदोलन करणाऱ्या लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर त्या शांतता पूर्ण विरोध चे रूपांतर हिंसक आंदोलनात होते.
बंदुकीच्या गोळीने सरकार ला जागं येते.
तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते.
खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत.
त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.
देश द्रोही तर सरकार आणि त्याला जबाबदार असलेली इतर लोक आहेत.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 01/01/2021 - 04:52
नवीन
विदा तर तुमच्याकडे नसेलच. पण किमान आपण कसले (अप्रत्यक्ष) समर्थन करतोय ह्याचा सारासार विचार करावा.
- Log in or register to post comments
प
पिनाक
Sun, 01/03/2021 - 20:51
नवीन
तुम्ही फारच अपेक्षा करताय असं वाटत नाही तुम्हाला? ☺️
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »