कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
🗣 चर्चा
(194)
G
Gk
Tue, 08/18/2020 - 19:49
नवीन
काँग्रेस अमुक धर्माला साथ देते , मत ब्यांकेसाठी लोकसंख्या नियंत्रण ठेवत नाही,
अशी जहाल भाषा व मते असलेले लोक आता , बिचारे लोक , 10 मधली 4 च जगत होते हो , म्हातारे जास्त जगताहेत , रोगराई हटली , ही कारणे देताहेत , हे अगदी मनोरंजक आहे
आणि बाळ मृत्यू कमी झाले , माणसे जगू लागली , रोग कमी झाले , सोयी वाढल्या, हे आता 2014 नंतर लिहून लोकसंख्येचे जस्टीफिकेशन देताहेत
आणि परत काँग्रेसने 60 वर्षात काय केले , हेही विचारत असतात,
-------
अमित शहा एम्स मध्ये एडमित झाले म्हणे , फुकट एक सामान्य माणसाची सीट अडवली, आमचे काँग्रेसवाले हुशार , म्हणूनच फॉरिणात उपचार घ्यायला जातात
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/18/2020 - 20:04
नवीन
पक्षीय राजकारण शी संबंधित हा विषय जोडला तसे भारताची सर्वात मोठी हानी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केली आहे .
Bjp aani उजव्या पक्ष नसते तर हा देश नष्ट झाला असता.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/19/2020 - 03:10
नवीन
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
--> प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडणे म्हणजे काय असते याची कल्पना आहे का तुम्हाला ?
--> पराकोटीच्या छिन्नविछीन्न राज्यव्यवस्थेतुनआणि परकीय गुलामगिरीच्या जोखडातुन मोकळी झालेली जनता आज लोकशाही व्यवस्थेची ७ दशकं प्रॅक्टीस करते आहे.
3. बेफिकीर सामान्य माणूस
--> त्यात नवल काय आहे? आणि कोणि सांगितलं सामान्य माणसाला बेफीकीर राहायला ?
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
--> हे आपलं सामाजीक सत्य आहे
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
--> त्यात काय प्रॉब्लेम आहे?
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
--> हे आवडतं ना आपल्याला ?
7. परदेशी स्थायिक नागरिक
--> त्यात काय प्रॉब्लेम आहे?
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
--> चालायचच
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
--> हा फॅक्ट जगाच्या इतीहास, वर्तमान, आणि भविष्यात नेहेमीच राहणार आहे.
ज्या परिस्थीतीत शिवरायांनी स्वराज्य स्थापलं, टिळकांनी पुनःश्च हरि ओम म्हटलं, गांधींनी छातीवर गोळ्या झेलल्या, नरसींहरावांनी अर्थव्यवस्था मोकळी केली, वाजपेयींनी कारगील युद्ध जिंकलं, मोदिंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंच करायला कंबर कसली... त्यापेक्षा परिस्तीती नक्कीच चांगली आहे ना ? मग रडायचं कशाला?
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Mon, 08/24/2020 - 13:45
नवीन
उत्तम प्रतिसाद.
एका वाक्यात तुम्ही यतार्थ वर्णन केले आहे. आतशी सुरुवात आहे हो, लोकशाही आपल्यात रुजणार, प्रगल्भ होणार मग परिपक्वते कडे जाणार. आपल्या पेक्षा शे दोनशे वर्षे आधी लोकशाही किंवा तत्सम व्यवस्था असणार्या देशां शी तुलना करण्यात काय अर्थ ?
येव्हडी प्रचंड लोकसंख्या, विवीधता असून पण आपण अजुन एकसंध देश म्हणुन टिकुन आहोत, हिच मोठी कामगिरी म्हणली पाहिजे. या सगळ्या परीस्थीत आपण हळुहळुच पुढ सरकणार, खेचाखेची चालूच रहणार. त्यामूळ आपण ७० वर्षात काय साध्य केलं ते पाहील पाहीजे.
काय चुकतय, काय सुधारल पाहीजे , हे जरूर पाहील पाहीजे, आणि कुठल्या पक्षाच काय चुकल किंवा बरोबर हे बघायला काही हरकत नाही पण हे लक्षात ठेवल पाहीजे कि सगळ्या पक्षात इथलीच गुणदोषउक्त माणस असणार, काही उत्तुंग तर काही खुजी. आपल्याला शक्य आहे ते जरूर करावे पण रात्रित काहीतरी अमुलाग्र बदल होइल असा भाबडे पणा बाळगण्यात काहीच अर्थ नाही
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 08/19/2020 - 10:29
नवीन
एक माफक अपेक्षा : कोणत पक्ष अवाजवी टोल बंद करु शकतो
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 08/19/2020 - 10:31
नवीन
एक माफक अपेक्षा : अवाजवी टोल बंद करणे , खड्डे मुक्त रस्ते. हे अजुन पर्यंत झाले नाही. सरकार बदलले तरीही.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 08/19/2020 - 12:16
नवीन
खरे तर मोदी हा विषय या चर्चेत आणल्याबद्द्ल मी प्रथम माफी मागतो. मोदी यानीच असा एक देखावा उत्पन्न केला होता की देशाला आमूलग्र बदलायची ताकद पी एम या पदात आहे व ती वापरण्याची पूर्ण आकांक्षा त्यान्च्यात आहे. सहा वर्षात ते नुसते बसून आहेत असे नव्हे पण भारतीय माणसात आमूलाग्र बदल करण्याच्या प्रयत्नात मात्र ते दिसत नाहीत. एक उदाहरण देतो. हेल्मेटची सक्ती फक्त वेगवान रस्त्यावर करा व देशातील स्पीड ब्रेकर या साठी एक ठोस अशी नीती तयार करा हे दोन विषय किती साधे आहेत यावर त्यानी कधी काही केले आहे का...? मन्दिर ,३७०, तीन तलाक हे विषय सामान्य माणसाला अधिक जवळचे की कसे याचे भान दुर्दैवाने आजही दिसत नाही !
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 08/19/2020 - 12:34
नवीन
अगदी बरोबर.
- Log in or register to post comments
G
Gk
Wed, 08/19/2020 - 12:52
नवीन
रस्ते खड्डे वाहतूक हे राज्याचे विषय आहे
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 08/20/2020 - 09:53
नवीन
रस्त्यांच्या बाबतीत सहमत.
किती सरकारे आली आणि गेली. पण रस्ते आणि त्यांची quality कधीच सुधारली नाही.
सर्व रस्ते थोड्याश्या पावसाने वाहून जातात. टोल चा झोल तर संपतच नाही... याबाबत ज्या ज्या लोकांनी आवाज उठवले ( माहिती अधिकार कायद्या च्या मदतीने ) त्यापैकी बऱ्याच लोकांचे संशयास्पद मृत्यू झालेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 15:12
नवीन
एक रस्त्यांची काम कशा पद्धतीने दिली जातात हे जगजाहीर आहे.
इथे कॉन्ट्रॅक्टर चा दोष नाही प्रत्येकाला कमिशन द्यावे लागते.
परत payment मिळण्यासाठी पण पैसे द्यावे लागतात.
पण ह्या सर्वामधून राहिलेल्या पैश्यात अजुन नफा मिळवण्यासाठी सामान निकृष्ट दर्जाचे वापरले जाते.
कसे रस्ते टिकणार.
पंचायती पासून राज्य सरकार पर्यंत एकच पद्धत आहे.
पण कुंपण च शेत खायला लागल्यावर काय करणार.
आर्थिक गुन्हा हा गंभीर शिक्षेस पात्र खरे तर असायला हवा.
खून आणि आर्थिक गैरव्यवहार हे दोन्ही गुन्हे सामान पातळीवर गंभीर आहेत.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 08/22/2020 - 17:57
नवीन
स्वच्छ भारत अभियानाने होत असलेला बदल दिसतोय.
रोज सकाळी कचर्याची गाडी फिरते आणि घराघरातुन कचरा गोळा केला जातोय.
ह्या अभियानात त्रुटी असतील व अन्य काही समस्याही असतील पण आज एक जनजागृती झाली आहे हे निश्चित. मोदी सरकारने स्वच्छतेला निश्चितच अग्रभागी (फोरफ्रन्ट) आणले आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 08/22/2020 - 20:44
नवीन
सर्व देशाकडून स्वच्छता अभियान सेस वसूल केला गेला त्यातून खेडेगावात टॉयलेटस बांधल्या आणि गावं स्वछ झाली, स्त्रीयांची सोय झाली असली फेकूगिरी मोदींनी नेहेमी प्रमाणे केली. कोट्यावधी रुपये स्वतःचा फोटो असलेले बॅनर्स लावून आणि सेलिब्रिटी अँकर्सला देऊन उधळले. पण मूर्खपणाची हद्द अशी की खेडेगावातल्या टॉयलेट्सना पाण्याची सोयच केली नाही. परिणामी त्या टॉयलेट्स पूर्णपणे निकामी झाल्या आहेत आणि गावात परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे.
एकदा स्वच्छता अभियान सेस वसूल केल्यावर शहरातल्या सार्वजनिक टॉयलेटस स्वच्छ होणं आणि स्त्रीयांची सोय होणं हे सरकारचं काम होतं. तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या स्त्रीया अशा सार्वजनिक स्वच्छता गृहात कधी गेलात का याचं उत्तर इथे सांगा ? काहीएक फरक नाही, सगळी जैसे थे परिस्थिती आहे.
थोडक्यात, स्वच्छता अभियान सेस अजूनही आपण भरतो, पुन्हा वर प्रत्येकी महिना ७५ रुपये देऊन कचरावाले हायर करावे लागतायंत. वास्तविकात ही जवाबदारी कॉर्पोरेशनची आहे.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 08/22/2020 - 20:49
नवीन
अंमलबजावणी करणे हे व्यवस्थेचे काम आहे आणि मी लिहिल्याप्रमाणे ह्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. पण कचरा व्यवस्थनाबाबतीत लोकांच्या मानसिकतेत बदल घडला आहे. आजकाल सर्रास रस्त्यावर कोणीही कचरा टाकणे तितकेसे दिसत नाही. बाकी चालु द्या.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 08/22/2020 - 21:00
नवीन
करोडो रुपये वसूल करुन तुम्ही जर सार्वजनिक टॉयलेटमधे जाऊ शकत नसाल आणि स्त्रीयांची गैरसोय कायम असेल तर काय घंटा फरक पडला देशाच्या हायजिन स्टँडर्डसमधे ? आणि खेडेगावातल्या सर्व टॉयलेटस निकामी झाल्यात तर तो पैसा पाण्यात गेला नाही का ?
लोकांची मानसिकता केवळ भाषणबाजीनं बदलत नाही त्यासाठी तशा सोयी उपलब्ध असाव्या लागतात इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का ?
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Sat, 08/22/2020 - 21:20
नवीन
या विधानाच्या पुष्टीसाठी काही पुरावा? माफ करा काही दस्तऐवज पुरवाल का महोदय?
स्वगत: लोकांना नीट वाचायला - लिहायला शीका - अभ्यास करा असे सल्ले देणार्याने निराधार- भंपक विधाने करण्यापुर्वी थोडा विचार करायला नको का?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 08/22/2020 - 22:00
नवीन
3 Crore Toilets But Not Enough Water.
शिवाय एनडिटीवीनी या सर्व प्रकल्पाचा गावोगावी जाऊन पोस्ट इंप्लिमेंटेशन मागोवा घेतला आहे. रविश कुमारची ही संपूर्ण स्टोरी तुम्ही एनडिटीवीवर बघू शकता.
हे पण वाचा : Open defecation continues हा २७ नोव्हेंबर २०१९ चा बिबिसी रिपोर्ट आहे.
२.
काहीही अभ्यास नसतांना परत अशी विधानं करायचं धाडस करु नका.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 08/22/2020 - 21:32
नवीन
माझे घर गावात सुद्धा आहे आणि प्रतेक महिन्याला मी 2 ते3 दिवस तरी गावी असतो.
गवि घरा घरात संडास ची योजना होती आणि त्या साठी सरकारी अनुदान दिले जायचे.
गवि प्रत्येकाच्या घरात संडास आहे .
खेडेगावातील संडास निकामी झालेत हे तुम्ही कोणत्या आधारावर बोलत आहात.
सार्वजनिक संडास हा प्रकार गाव खेड्यात नाही.
एक तर तुम्हाला काहीच माहिती नसते किंवा सर्वांना पेक्षा जास्त माहीत असते.
मुंबई सारख्या शहरात जी सार्वजनिक संडास आहेत त्याची साफ सफाई ची जबाबदारी bmc ni खूप वर्षा पासून घेतली आहे.
संडास ची संख्या आणि ते संडास वापरणाऱ्या लोकांची संख्या ह्या मध्ये असलेल्या व्यस्त प्रमाण मुळे ती स्वच्छ ठेवणे अशक्य आहे
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 08/22/2020 - 22:02
नवीन
.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sat, 08/22/2020 - 21:01
नवीन
>>तुमच्या घरातल्या स्त्रीया अशा सार्वजनिक स्वच्छता गृहात कधी गेलात का याचं उत्तर इथे सांगा ?
होय.माझ्या घरातल्या एका स्त्रीने ह्या शौचालय बांधणीच्या कामात अधिकारी म्हणुन काम केले आहे आणि त्यामुळे ह्यातील समस्या मी पुरेपुर जाणुन आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 08/22/2020 - 21:17
नवीन
पण विषय बांधकामाचा नाही.
तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया सध्या सार्वजनिक टॉयलेटस वापरता का ? इतके करोडो रुपये वसूल करुन तिथे उत्कृष्ठ हायजेनिक स्टँडर्डस ठेवणं ही जवाबदारी सरकारनं घेतलीये का ? थोडक्यात, परिस्थिती जैसे थे आहे का बदलली ?
- Log in or register to post comments
स
स्वलेकर
Tue, 08/25/2020 - 13:17
नवीन
तुम्ही किंवा मुख्यतः स्त्रीया सध्या सार्वजनिक टॉयलेटस वापरता का ? - हो. आमच्या गावात सगळ्यांच्या घरात टॉयलेटस सरकारी याजनेतून बांधले गेले आहेत.
इतके करोडो रुपये वसूल करुन तिथे उत्कृष्ठ हायजेनिक स्टँडर्डस ठेवणं ही जवाबदारी सरकारनं घेतलीये का ? - हे मला माहित नाहि. पण टॉयलेटस स्वच्छ ठेवणे हि मा़झि जबाबदारि.
थोडक्यात, परिस्थिती जैसे थे आहे का बदलली ? - माझ्या मता प्रमाणे खुप बदललि आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 14:36
नवीन
शेखर गुप्ता यांनी २०१९ च्या निवडणुकींनंतर एक मुलाखत दिली होती. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की मोदी विरोधकांना मोदींनी केलेले काम, दिसत असूनही पहावयाचेच नव्हते!!!<\a>
ही मुलाखत सकाळने पण मराठीत अनुवाद करून छापली होती.
त्यामुळे होतंय काय की, मिडियामधे मोदी अप्रिय आणि लोकांत प्रिय!!! पण त्यातून कोणि शिकत नसेल तर त्यामुळे त्यात मोदींचे नुकसान नसून फायदाच होतो.
:)))))
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 15:01
नवीन
काॅंग्रेसने ज्या कल्याणकारी योजना आत्तापर्यंत आणल्या होत्या त्यावर लोकांचा विश्वास नव्हता.
याउलट मोदींनी आणलेल्या योजना यशस्वी होत असूनही, त्या कशा अयशस्वी होत आहेत याचे पुरावे शोधण्यात आम्ही व्यस्त होतो. पण आम्हाला पुरावे मिळत नव्हते.
घरात गेल्यावर आम्हाला नव्याने मिळालेले गॅस सिलेंडर दिसत होते. पण आम्हाला ते पहावयाचे नव्हते.
मुद्रा लोन हा मोठा घोटाळा असणार, हे वाटप फक्त कागदावरच झालेले असणार, असेच आम्ही समजत होतो. पण आजमगढ पासून ५० किमीवरच्या गावातल्या दलिताने “मला ₹५०००० मिळाले व त्यातून मी दुकान थाटले. मी ₹१३०० चा हप्ता भरतो. हप्ता चुकला तर बॅंकेचा मॅनेजर कोणाला तरी काय झालंय हे पाहायला पाठवतो.” असं सांगितल्यावर मी चक्रावलो. परत आल्यावर मी मग तो मोठा डाटाच तपासायला घेतला.४.८१ कोटी लोकांना २.१ लाख करोड दिले गेले होते.
हे सर्व पैसे प्रत्येकाच्या खात्यात जमा झालेले होते. खरोखरचे वाटप झालेले होते. पण आम्हाला ते पहावयाचेच नव्हते!
लोकांना काॅंग्रेसच्या काळातील लोककल्याणाच्या योजना व त्याची अंमलबजावणी माहीत होती.
त्यांनी मोदींच्या योजना व त्या योजनांची अंमलबजावणी अनुभवली.
दोन्हीतला फरक त्यांना जाणवला.
त्याचे प्रतिबिंब २०१९ च्या लोकसभा मतदानात पडले.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 15:27
नवीन
अवांतर:
अगदी असंच केजरीवाल याच्या बाबतीत झालेले असणे शक्य आहे.
केजरीवाल याच्या विरोधकांना त्यांनी केलेली कामे पहावयाची नसावीत.
अर्थात हे माझे तर्कावर आधारित विधान आहे. खखोदेजा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/25/2020 - 15:45
नवीन
दिल्ली मध्ये असंख्य समस्या आहेत आणि केजरीवाल ते सोडवू शकले नाहीत.
राष्ट्रीय राजधानी असल्या मुळे मीडिया जास्त इज्जत काढत नाही.
सर्व दिल्लीत नळाद्वारे पाणी पुरवठा नाही,
कायदा आणि सू व्यवस्था चे नेहमी बारा वाजलेले असतात.
गलिच्छ वस्त्या खूप आहेत.
मीडिया सांगते केजरीवाल नी चांगले काम केले हे काही खरं नाही
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 18:09
नवीन
अर्र...
माझं केजरीवालांबद्दलचे ते वाक्य गणेशा साठी होते.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 08/19/2020 - 18:05
नवीन
गल्ली पातळीवर,गाव पातळीवर,जिल्हा पातळीवर,राज्य पातळीवर लोकांची संघटना हवी .
आणि ह्या संघटना कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंधित नकोत.
लोकशाही देशात अशा संघटना असल्याचं पाहिजेत तरच राज्य करते,प्रशासन ह्या वर दबाव निर्माण करता येईल आणि लोकहिताचे निर्णय घेणे ही त्यांची majburi होईल.
आपल्या राज्य विषयी बोलायचे झाले तर लोकांची संघटना म्हणून अत्यंत आक्रमक अशी शिवसेना ही योग्य संघटना होती पण ते राजकारणात गेले
अण्णा हजारे ह्यांनी चांगली लोक जागृती केली होती पण त्या स्थिती चा फायदा घेवून केजरीवाल राजकारणात गेले मुख्यमंत्री झाले राजकारणी झाले.
एक राज्यपाल झाली.
सक्रिय लोकांची बिगर राजकीय संघटना खूप महत्त्वाची आहे.
- Log in or register to post comments
आ
आर्यन मिसळपाववाला
Wed, 08/19/2020 - 19:09
नवीन
सामान्य लोक कधी सुखी होतील हा विषय आहे.
@ Rajesh188 - आपले सगले मुद्दे चान्गले आहेत, सविस्तर सान्गा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 08/19/2020 - 19:19
नवीन
एक बिल्डिंग म्हणून सर्व रहिवासी एकत्र आले,
एक गाव म्हणून सर्व गावकरी एक झाले .
तर कोणतेच प्रशासकीय अधिकारी तुमचे शोषण करणार नाहीत.
असे च देशभर घडले तर काय हिम्मत आहे कोणाची अन्याय करण्याची.
पण राजकीय मत बाजूला ठेवणे गरजेचे आहे.
कोणताच राजकीय पक्ष तुमचा नाही तुम्ही एकजूट होवून त्यांना मजबूर करणे गरजेचे आहे.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 08/19/2020 - 20:24
नवीन
आता सांगा ज्या राममंदीराचा तुम्ही इथे (देवाचं नांव कुणी ठेवलं ?) इतका जोरदार डंका पिटला त्यानं `सामान्य माणसाचं आयुष्य ' नक्की कसं सुखकर होणार आहे ?
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
गुरुवार, 08/20/2020 - 14:19
नवीन
मिसळपाव मालकास नम्र विनंती,
राष्ट्रीय श्रद्धेला ठेच पोहोचवू पाहणा-या संजय क्षीरसागर या आयडीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.
- Log in or register to post comments
G
Gk
गुरुवार, 08/20/2020 - 15:17
नवीन
एकमेकांच्या धर्मस्थळांचा सन्मान राखावा.
गेले वर्षभर चीन मध्ये मशिदी पाड , कुराणवर बंदी घाल , असले अचाट प्रकार सुरू होते
अन जणू काय पापाची सजा मिळावी तसा करोना आला
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/20/2020 - 16:51
नवीन
With the Forty-second Amendment of the Constitution of India enacted in 1976, the Preamble to the Constitution asserted that India is a secular nation.
A secular state is an idea pertaining to secularity, whereby a state is or purports to be officially neutral in matters of religion, supporting neither religion nor irreligion
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 08/20/2020 - 17:04
नवीन
आणिबाणिच्या काळातील घटना दुरूस्ती आहे होय. मग बरोबर आहे. कोणाची काय बिशाद होती वेगळं मत मांडायची.
पण ते असो.
ही दुरूस्ती काढून टाकण्यासाठी परत आणिबाणी आणायला लागेल का?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/20/2020 - 17:11
नवीन
धर्माच्या नांवाखाली विभाजन कशापायी ? धर्म ही व्यक्तिगत आणि घरगुती बाब असायला हवी.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 08/20/2020 - 17:18
नवीन
सर्व धर्म सारखे अजिबात नाहीत.
सर्व माणसे सारखी आहेत म्हणून सर्वांना समान कायदा असावा.
धर्माच्या आधारावर वेगवेगळे कायदे करून त्या आधारे विभाजन करू नये.
वेगळेपण जे काय जपायचे असेल ते घरात जपावे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 08/21/2020 - 01:22
नवीन
SURE AND THE DEFINITION OF SECULARISM?
ONE COMMON civil LAW FOR ALL
not
Law based on each religion!
You forget to mention this major diff the way secularism is interpreted in Bharat
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 17:24
नवीन
भारत हा देश धर्म निरपेक्ष आहे मग धार्मिक अल्पसंख्याक म्हणून वेगळे कायदे का आहेत.
शिक्षण संस्था धार्मिक अल्पसंख्याक म्हणून वेगळे नियम,का?
धार्मिक यात्रे साठी अनुदान का?
हज यात्रा,अंबरनाथ यात्रा.
इथे धार्मिक अल्प सांख्याक आहेत,
जाती जाती साठी वेगळे कायदे आहेत.
समाजात सर्वात जास्त. भेदभाव काँग्रेस नी जोपासला हे सत्य च आहे.
मुस्लिम रस्त्यावर नमाज पडू शकतात पण हिंदू च वर्षातून एकदा येणाऱ्या सणाला आक्षेप घेतला जातो
नमाज,आणि pray च्या वेळेस त्यांचे धर्म गुरु धार्मिक भावना चेतवतात त्याला कोणाचा विरोध नाही पण एकदा indolikar समाज प्रबोधन करत असेल कोणताच धार्मिक द्वेष पसरवत नसेल तो व्यक्ती इथे गुन्हेगार ठरवला जातो
कुठे आहे धर्मनिरपेक्ष पना.
- Log in or register to post comments
G
Gk
गुरुवार, 08/20/2020 - 18:16
नवीन
सरकार हजला अनुदान देते , ते बंद झाले ना ?
हिंदू यात्रानाही मदत करते , जास्त गाड्या सोडते , रस्ते करून देते , आरोग्य केंद्र , पोलीस , स्वयंसेवक , भक्त निवास वगैरे व्यवस्था करते , रेडिओ , टीव्ही वर रामायण लावते , रोज सकाळी भूपाळी लागते , स्थानिक प्रशासन नैवेद्य , प्रसाद वगैरे देते, कॅलेंडरात लाल सुट्ट्या देते, शनिवारच्या सुट्टीच्या शुभेच्छा , मोदक खा घरी
का उगाच काँग्रेस काँग्रेस करताय ?
- Log in or register to post comments
G
Gk
गुरुवार, 08/20/2020 - 18:19
नवीन
शाळेत संस्कृत विषय शिकवतात
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 18:25
नवीन
संस्कृत प्राचीन भाषा आहेच आहेच आणि सर्वात प्राचीन भाषा पण आहे.
ती नाही शिकवणार तर कोणती भाषा शिकवणार ?
- Log in or register to post comments
G
Gk
गुरुवार, 08/20/2020 - 19:41
नवीन
मीही तेच म्हणतोय
संस्कृत शिकायची अन शिकवायची सोय काँग्रेसने केली होती , मग इतके सगळे करून काँग्रेस हिंदू विरोधी कशी ?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 18:28
नवीन
रामायण,महाभारत,ही ह्या देशाची प्राचीन संस्कृती आहे..
गौतम बुद्ध हे सुद्धा भारताचे वैभव आहे त्यांचं सुद्धा भारतीय ना गर्व आहे.
पण जे नुकतेच तिकडे गेले आहेत आणि त्यांना गौतम बुद्ध समजले नाहीत ते थोडे भरकटले आहेत..
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 08/20/2020 - 18:50
नवीन
ज्यांना आपले पूर्वज कोण हे समजले नाही त्यांना संस्कृत आणि संस्कृती काय समजणार..
- Log in or register to post comments
G
Gk
Fri, 08/21/2020 - 02:40
नवीन
तुम्हाला तरी तुमचे पूर्वज कुठे माहीत आहेत ?
शुद्धोधन राजा आणि गौतम बुद्ध हेही रघुवंशातच जन्मले
मग तुम्ही अयोध्येत बुद्ध विहारही बांधायला हवा
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 08/21/2020 - 03:09
नवीन
ती 5 एकर दिलीये ना तिकडे काय बांधायचं ते बांधा..
अयोध्येत काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ.. त्याचे सल्ले तुम्ही देण्याची तुमची कुवत नाही.
- Log in or register to post comments
G
Gk
Fri, 08/21/2020 - 07:38
नवीन
तुमची कुवत आहे तेच तुम्ही 10 हजार वर्षे बांधत आला आहात , पुढेही बांधा
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 19:14
नवीन
ह्या लोकांना ना देशाचा गर्व (कसा ही असला तरी माझा देश आहे)
ना संस्कृती चा गर्व.
ना रिती rivaj विषयी ज्ञान.
ह्यांना परकीय आक्र मक प्रिय
काय समजावणार ह्या लोकांना
- Log in or register to post comments
G
Gk
गुरुवार, 08/20/2020 - 19:39
नवीन
देशाचा गर्व नाही हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवले ? तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? कुठे मिळते ते ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »