ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय.
ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.
हल्ला झाल्याचे पाकिस्तानने मान्य केलंय,आमचा विश्वास भारतीय सैन्यावर आहे पाकिस्तानवर नाही!या tweet च्या पुराव्यावरून भारताने लष्कराने खरोखर हल्ला केलेला हे सिद्ध होत आहे.सहमत! भारतीय सैन्याचे अधिकृत वक्तव्य किंवा प्रेसनोट यावी!तरी अजून काही पुरावे आल्याशिवाय हल्ला झालाच.असे.खात्रीलायक मानणे थोडे अवघडच आहे.बरोबर! गोदी मीडियाच्या बातम्या नी भाजप नेत्यांची वकतव्ये विश्वासरह्या नाहीत!त्याच बरोबर CNN , BBC , AL ZAZEERA यांच्या NEWS CHANNEL वरील अधिकृत बातम्या हल्ला खरोखर झाला की नाही हे सिद्ध करू शकतील+१ आंतरराष्ट्रीय बातम्या खर्या, कारण त्यांच्यावर भाजप वगैरेंचा दबाव नसतो!उंदीर बहुतेक सुट्टीवर गेलेले दिसतातमंत्रालयात खुर्च्या उबवत बसलेत! :) सौगंध मुझे…. :)