बोल्शेविक बांगलादेशात शिरजोर
लोकहो,
नुकत्याच बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन भारतात पळून यावं लागलं. त्यानंतर बांगलादेशातील हिंदूंची भीषण ससेहोलपट सुरू झाली. ती थांबावी या हेतूने हा लेख लिहिला आहे. मुद्द्यावर येण्याआधी हिच्यासारख्या अन्य घटनेचा थोडा मागोवा घेतो.
ही बोल्शेविक क्रांती आहे. साधारण असाच प्रकार झार निकोलस रोमानोव्हच्या बाबतीत झाला होता. त्याने मार्च १९१७ मध्ये राजेपदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी आपला भाऊ मायकेलची राजेपदी नियुक्ती केली व ती नियुक्ती रशियन संसदेकडून मान्य करवून घ्यायची अटही टाकली. हे केल्यावर तत्कालीन राजधानी पीटर्सबर्गहून परागंदा व्हावं लागलं. ही घटना मार्च १९१७ मध्ये घडली. हिला फेब्रुवारीची क्रांती असंही म्हणतात. पारंपरिक रशियन कालमापन ग्रेगरियन कालमापनापेक्षा थोडं वेगळं आहे. मायकेल केवळ नामधारी प्रमुख होता. केरेन्स्की नामे क्रांतिकारकाकडे पंतप्रधानपद होतं. तो खरा सत्ताधारी होता. मात्र आठ नऊ महिन्यांत त्याला हाकलून लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक सत्तेत आले. सत्तेत आल्याबरोबर लगेच केरेन्स्कीस मेन्शेविक म्हणजे अल्प पाठिंब्याचा म्हणून घोषित केलं. प्रत्यक्षांत केरेन्स्की व लेनिन यांच्यात तोडपाणी झालं असायची शक्यता आहे. तसंही पाहता केरेन्स्की लेनिनच्या मुख्याध्यापकाचा मुलगा आहे. बोल्शेविक सत्तेत आले ते नोव्हेंबर १९१७ मध्ये. म्हणून हीस ऑक्टोबरची क्रांती म्हणतात.
पुढे असं झालं की झारला ब्रिटनने आश्रय दिला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी त्याला आपल्या शत्रूच्या म्हणजे बोल्शेविकांच्या नजरकैदेत राहावं लागलं. त्याच्यासाठी सुरक्षेचे इतर पर्याय का उपलब्ध नव्हते याची माहिती नाही. कदाचित झारही या क्रांतीत सामील असू शकतो. त्याला जुलै १९१८ मध्ये बोल्शेविकांनी सहकुटुंब सहपरिवार ठार मारला असं अधिकृतरीत्या म्हणतात. मात्र मृतांचे मुडदे कोणीही पाहिलेले नाहीत. झार दिसंत नाही म्हंटल्यावर रशियात नागरी युद्ध उफाळलं (साल १९१८ ते १९२१). ते नियंत्रणात आणण्यासाठी १९२२ साली लेनिनने दुष्काळ पाडला.
बांगलादेशातही असाच रंगीत क्रांतीचा ( colour revolution ) आकृतिबंध दिसून येतो. अगोदर निदर्शने वा उठाव आणि ती अचानक हाताबाहेर जाऊन सत्ताधाऱ्याचं पलायन, असा तो प्रकार आहे. अचानक हा शब्द महत्त्वाचा. तर आता शेख हसीनाचा झार होईल काय ? माझ्या मते तिला भारतातून इतरत्र हलवणं धोक्याचं ठरू शकतं. खरंतर भारताने तिला अटक वा नजरकैद करावं. अकस्मात परिस्थिती हाताबाहेर जाईल याची भणक भारतीय गुप्तचरांस आजिबात लागू नये म्हणजे काय ? मोदी, दोवाल, जयशंकर, राजनाथ, अमित शहा यांपैकी एक वा अनेकांचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. हां, तर काय सांगंत होतो की महमंद युनुस हा या बोल्शेविक क्रांतीचा केरेन्स्की आहे. लगेच वा यथावकाश त्यासही हाकलला जाईल. म्हणून त्याने भारताविरुद्ध त्रागा केला आहे.
महमंद युनुस म्हणतो की भारताने हा बांगलादेशाचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगणं चुकीचं आहे. त्याला भारताने कारवाई करायला हवी होती. ही केवळ तोंडदेखली बोंब असेल तर आपण समजू की तो इस्लामिक दहशतवादास मिळालेला आहे. पण ती जर खरी असेल तर त्यामागील अर्थ त्याची केरेन्स्कीप्रमाणे उचलबांगडी होऊ शकते हा आहे. महमंद युनुस हा ग्रामीण बँकेचा शिल्पकार आहे. केरेन्स्की हा देखील करन्सी म्हणजे चलनाशी संबंधित होता. या दोघांच्या पार्श्वभूमीतील साम्य चटकन ध्यानी यावं. केरेन्स्की मेला नाही कारण त्याचा वशिला होता. महमंद युनुसचा वशिला आहे का ? असला किंवा नसला तरी तो जिवंत राहील काय ? या बाबतीत काळ सांगेल ते खरं.
सोव्हियेत क्रांती पताधिप यहुदी व मसण्ये ( financier jews and freemasons ) यांनी घडवून आणली. हेच घटक आज बांगलादेशात इस्लामिक क्रांतिकारक म्हणून तथाकथित क्रांतीस पुढावा देत वावरंत आहेत. जॉर्ज सोरॉस सारखे पताधिप ज्यू कधीही थेट उघडपणे क्रांती करीत नसतात. ते फ्रीमेसन वा तत्सम संघटनेस हाताशी धरून आपलं काम साध्य करतात. बांगलादेशात ती जमाते इस्लामी आहे, तर भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असते. अशा रीतीने अनेक ठिकाणी अनेक काड्या सारल्यामुळे युरोपात ज्यूंच्या विरोधात जनमत खवळत आलेलं आहे. ज्याला ब्रिटीश साम्राज्य म्हणतात ते वास्तविक यहुदी पताधिपांचं साम्राज्य होतं व ते मसण्यांनी चालवलं. British Empire was a financier jew's empire run by freemasons. हे सत्य जगजाहीर आहे. आजघडीची बांगलादेशी क्रांती ही ब्रिटीश साम्राज्य पुनर्स्थापित करण्यासाठी केलेली खेळी आहे.
तर हिचा सामना कसा करायचा ? दोन मुद्दे जाणवले.
०१. भारताची सुरक्षा : माझ्या मते भारताने बांगलादेशाचा एक वा अधिक भाग तोडून हिंदूंसाठी म्हणून वसवावे. एक भाग भारताच्या कुक्कुटग्रीवेस ( चिकन नेक हीस ) विस्तारणारा असावा. जेणेकरून ईशान्य भारत उर्वरित भारताशी विस्तृत भूभागाने जोडला जाईल. दुसरा भाग चितगाव टेकड्या असाव्यात. ही पर्वतराजी १९४७ साली फाळणीच्या वेळेस पूर्व पाकिस्तानात ढकलायचं काहीच कारण नव्हतं. हिच्यात चकमा बौद्ध बहुसंख्य होते. तिसरा भाग खुद्द चितगाव व कॉक्सबाजार हा असू शकतो. यामुळे ईशान्य भारतास ( विशेषत: त्रिपुरा व मिझोरम राज्यांस ) भारतातून सुगम सागरी शिरकाव ( convenient sea access ) मिळू शकेल.
०२. बांगलादेशी हिंदूंची दु:स्थिती सुधारणे : याकरिता एक उपाय आहे. माहीम ( मुंबई ), मीरारोड ( मुंबईनजीक ), मुंबरा, भिवंडी, मालेगाव, सिल्लोड इत्यादि ठिकाणांच्या आपल्या भाईचारावाल्या आप्तेष्टांना विनंती करणे. त्यांच्या हातापाया पडून त्यांना मनापासून विनवणे. जमल्यास त्यांची गळाभेट घेणे. त्यांच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणे. त्यांना यथोचित प्रकारची वस्त्रे पुरवणे. त्यांना रुचकर मांसाच्या मेजवान्या देणे. त्यांच्या काळजास हात घालून त्यांचं हृदयपरिवर्तन करणे. इत्यादि.
०३. यादी अपूर्ण. कृपया वाचकांनी भर घालावी.
बाकी काय लिहिणे. लेख नेहमीप्रमाणे विस्कळीत आहे. खरंतर नीट बसून लिहायला हवा. पण काय करणार तहान लागल्यावर विहीर खणायची जित्याची खोड आहे. आणि मला मरायचं नाहीये.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या