चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसांना पाठलाग करुन मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल...
https://www.loksatta.com/maharashtra-news/people-attack-on-police-in-sangamner-ahmednagar-sgy-87-2464555/
--------
तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली
https://www.tv9marathi.com/crime/pune-police-asi-sameer-sayyad-murdered-by-tadipar-goon-pravin-mahajan-near-budhwar-peth-crime-news-today-450790.html
-------------
साधू हत्याकांड, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण, सामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार, आणि आता वरील बातम्या .....
-----------
कायद्याचा धाक नसेल तर, अशा बातम्या येतच राहणार ...
खिळ्या परी नाल गेली, नाली पाई घोडा गेला, घोड्या पाई स्वार गेला, स्वारा पाई राष्ट्र गेले..... इतका अनर्थ खिळ्याने केला....
घातले शेपूट. इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा!नेहमीप्रमाणेच घातलं शेपूट. हे खाली लिहिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. नेहरू-राजीव गांधी-नरसिंहरावांनी पाकड्यांना नागरिकत्व दिले तर डोळे, कान, तोंड वगैरे पंचेंद्रिये बंद करून झोपेचं सोंग घेणे आणि इतरांनी दिले तर बेंबीच्या देठापासून कांगावा!ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी.