चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.
🗣 चर्चा
(167)
ब
बापूसाहेब
Wed, 03/17/2021 - 18:27
नवीन
कळफलक बडवण्याआधी वाचत जा ओ.. कुणाचे किती NPA आहे..
सरकारी बँकांचे NPA किती आणि प्रायव्हेट चे किती याचाही थोडा अभ्यास करा.. कि उचलले बोट आणि लागले टायपायला....
Among the major public sector banks, State Bank of India (SBI) had the highest amount of NPAs at over Rs 1.86 lakh crore followed by Punjab National Bank (Rs 57,630 crore), Bank of India (Rs 49,307 crore), Bank of Baroda (Rs 46,307 crore), Canara Bank (Rs 39,164 crore) and Union Bank of India (Rs 38,286 crore).
Among private sector lenders, ICICI Bank had the highest amount of NPAs on its books at Rs 44,237 crore by the end of September, followed by Axis Bank (Rs 22,136 crore), HDFC Bank (Rs 7,644 crore) and Jammu and Kashmir Bank (Rs 5,983 crore).
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 03/17/2021 - 18:34
नवीन
हे 2017 चे आकडे आहेत.. 2020 चे आकडे इथे वाचायला मिळतील आणि ते 2017 पेक्षा भयानक आहेत.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/17/2021 - 19:01
नवीन
अजुन खोलात जा.सरकारी sbi नी कर्ज कोणाला वाटली आहेत.त्या मध्ये उद्योगपती असतीलच पण त्याच बरोबर.
शेतकऱ्यांना कर्ज पण sbi नी दिली असतील.
समाजातील गरीब,गरजवंत लोकांना कर्ज sbi नी दिली आहेत.
विविध सरकारी योजना ,आणि सवलती देण्यासाठी sbi नी कर्ज दिली आहेत.
समाजहित जपण्यासाठी त्यांनी कर्ज दिली आहेत.
खासगी बँकेनी फक्त उद्योगपती सोडले तर कोणत्याच समाज उपयोगी हेतू साठी कर्ज वितरण केलेले नाही.
आणि sbi चे कार्य क्षेत्र खूप मोठे आहे तुम्ही ज्या खासगी बँकेचे npa चे आकडे दिले आहेत त्या बँका फक्त शहर पूर्त्याच मर्यादित आहेत.
तुलना होवू शकत नाही.
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 03/17/2021 - 19:27
नवीन
राजेश भौ... याला म्हणतात चीत भी मेरी और पट भी मेरी.. !!!!
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/18/2021 - 04:07
नवीन
Concor हि तर सरकारने स्थापलेली नफ्यातील आहे. तिचेही खासगीकरण करण्याचे काम सरकार करत आहे. आता खरी मजा येईल land licence fee बाबतीत सरकार काय निर्णय घेते ते. क्रोनि कॅपिटॅलिझम काय असते ते जनतेला लवकरच कळेल.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 03/17/2021 - 21:42
नवीन
खाजगीकरणात "आपला माणूस" कोणीच नसतो. असतो तो फक्त नफा, त्यामुळे "आपल्यांतला आहे कि नाही" ह्याचा कुणालाच फरक पडत नाही, आस्थापनाचा नफा कोण वाढवेल त्याला लोक कामावर ठेवतात. ह्याच्याउलट सरकारी कॅन्सरचे आहे. चाटुकारिता करणार्यांना मणिहार आणि मेहनत करणार्यांना धोंडा अशी स्थिती आहे.
> ज्यांचे पूर्वज गटार साफ करणारे मजूर वगैरे होते अशा ऐतखाऊ लोकांचा बुजबुजाट वाढला होता.
ऐतखाऊ लोकांचे पूर्वज काय होते हे निरर्थक आहे. आम्हा सर्वांचेच पूर्वज गरीब आणि अंगमेहनत करणारे होते. त्यांत वाईट किंवा हेटाळणीने बोलण्यासारखे काहीच नाही.
एके काळी "स्वयमेव मृगेंद्रता" अशी घोषणा ठेवून मुघल साम्राज्याचे तीन तेरा वाजवणारे पराक्रमी लोकांचे वंशज "आरक्षण" मागत आंदोलने करत आहेत. हा ह्रास आरक्षणाने नाही तर आणखी कशाने झाला ?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 03/18/2021 - 03:04
नवीन
मुळात वंचितांना १९५४ पासून जे आरक्षण दिलंय त्याचा देशाला फायदा किती झाला याचं कधी ऑडीट झालंय का? फक्त शहरातल्या दलितांनी फायदा करुन घेतला. खेड्यातल्या आपल्याच भाईबंधूंना यांनी किती पुढं यायला मदत केली? व्यसनाधीनता, बहुपत्नित्व कमी झाले का? आरक्षणापेक्षा विचारप्रबोधनाचे क्लासेस शासनाने सुरु केले असते तर वंचितांचा खरा विकास झाला असता. पण सत्ताधार्यांना पुढल्या निवडणूकीची तरतूद म्हणून एकगठ्ठा मतं हवीत. ती मिळवण्यासाठी आरक्षण हा छुपा दारिद्र्य निवारणाचा उपक्रम सुरु केला आणि अजूनही सुरु ठेवला आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
गुरुवार, 03/18/2021 - 03:09
नवीन
एके काळी "स्वयमेव मृगेंद्रता" अशी घोषणा ठेवून मुघल साम्राज्याचे तीन तेरा वाजवणारे पराक्रमी लोकांचे वंशज "आरक्षण" मागत आंदोलने करत आहेत. हा ह्रास आरक्षणाने नाही तर आणखी कशाने झाला ?
यात त्या समाजाच्या अफाट वाढलेल्या लोकसंख्येचा काहीच सहभाग नसावा? हम दो हमारे दो मनावर न घेता अफाट लोकसंख्या वाढू दिल्याचे खापर आरक्षणावर फोडणे योग्य का? गाव सोडून शहरात न जाण्याचा तोटा काहीच झाला नसेल? शिवाय आरक्षण दिले तरी त्या समाजाच्या एकूण किती टक्के लोकांना या आरक्षणाचा लाभ होईल? आरक्षण दिल्याने त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील का? उरलेल्यांनी काय करावं?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/17/2021 - 17:00
नवीन
निवडणूक वर एवढे पैसे खर्च करून अशिक्षित, गुंड,लबाड,लोक निवडून देण्या पेक्षा भारत बिल
गेट किंवा आणि कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे.
उत्तम चालवतील.
बँकांचे खासगीकरण करण्या पेक्षा देशाच्या सरकार चेच खासगीकरण करा आणि विषय च संपवून taka.
मेंदू गहाण ठेवलेल्या भक्तांना साधी गोष्ट समजत नाहीत.
बँकिंग व्यवस्था ही अतिशय महत्वाची व्यवस्था आहे.
देशाचे भवितव्य आणि लोकांचे भवितव्य सुद्धा बँकिंग व्यवस्था ठरवते.
ती व्यवस्था लबाड उद्योगपती( माल्या,निरव मोदी,सहारा वाला रॉय ,आणि असे अगणित) ना आंदण देवून देश आणि सामान्य लोकांचे भवितव्य अंधारात टाकणाऱ्या निर्णयाला दूर दृष्टी भक्त समजत असतील तर त्यांना उपचाराची गरज आहे.
एवढी हौस आहे खासगीकरण करण्याची तर भारतातील बँकांचे जगतिकरण करा .
स्विस बँक पण येवू ध्या इथे त्यांची धोरण घेवून.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/17/2021 - 17:06
नवीन
इतके अफाट ज्ञान, आपल्या परमपूज्य राहुल गांधी, यांना पण नसेल...
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 03/17/2021 - 17:22
नवीन
सरकारवर टीका करणारा प्रत्येक जण राहुलभक्त हे अफाट ज्ञान आपण कुठुन मिळवले गुरुदेव?
म्हणजे भारतीयांच्या दोनच अवस्था आहेत, एक तर मोदीभक्त नाहीतर राहुलभक्त. =))
धन्य आहात आपण!
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
Wed, 03/17/2021 - 17:52
नवीन
सरकारवर टीका करा कि.. पण बिना लॉजिक ची मुक्ताफळे उधळली कि राहुलभक्त असा शेरा पडणारच.. !!!!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/17/2021 - 18:23
नवीन
हे अफाट ज्ञानी व्यक्तीमत्व आहे ....
इतके अफाट ज्ञान, परमपूज्य राहुल गांधी यांना पण नसेल ...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 03/17/2021 - 18:29
नवीन
तुम्ही माझ्या पोस्ट च प्रतिवाद करत जा.
पळपुटे पना सोडा.
शेरे मारण्या पेक्षा प्रतिवाद करा..
ते तुम्हाला शक्य नसेल तर काहीच लिहू नका.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/17/2021 - 18:35
नवीन
तुम्ही आधी दक्षिण कोरियाचा अभ्यास केला आहे का?
कारण, तुमचा तो अभ्यास करून झाला की, इतर पण अभ्यास बाकी आहे ...
अभ्यास केला की, तुमच्या प्रश्र्नांची उत्तरे, तुम्हालाच मिळतील..
बाय द वे,
नेहरूंनी अचानक, काश्मीरचा प्रश्र्न युनोत का नेला?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 03/17/2021 - 18:34
नवीन
एक ओबीसी माणुस पंतप्रधानपदी पोचल्याबरोब्बर सगळ्या प्रकट-अप्रकट जातीयवादी आणि छद्म सुधारणावाद्यांचा जळफळाट बघुन अत्यानंद होतो. जळणार्यांनी असेच कुढत राहावे
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 03/17/2021 - 21:43
नवीन
आणि तो ओबीसी माणूस कुठेही आपली जात किंवा इतरांची जात वर न काढता पुढे जातो ह्याचा जळफळाट जास्त.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/18/2021 - 01:13
नवीन
असं कसं साहना ताई, दलितांचे पाय धुतले की हो कॅमेर्यासमोर! शिवाय गटारात उतरुन गटार साफ करणे हे अध्यात्मिक काम आहे हेसुद्धा सांगितले.
बाकी ते हाथरस वगैरे जाऊ द्या; पण जात पाहून पाय धुणारा पहिलाच पंतप्रधान हो हा. जिथे क्रेडिट आहे तिथे द्यायलाच हवे. =))
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/18/2021 - 02:20
नवीन
2014 मध्येच त्यांनी जातीचे कार्ड खेळले होते.
एका वक्तव्याचा विपर्यास करून मी नीच जातीमध्ये जन्माला आलो हा माझा गुन्हा आहे का? असे म्हणून खोटे रडून झाले आहे.
दुवा
व्हिडीओ सुद्धा उपलब्ध आहेत.
सब घोडे बारा टके
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/18/2021 - 02:25
नवीन
m
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/18/2021 - 00:31
नवीन
अपेक्षित प्रतिसाद.
माणूस ओबीसी आहे हे बरे आधीच माहित आहे भक्तांना!
मंत्रिमंडळात कोणाला किती प्रतिनिधित्व मिळाले आहे, ओबीसी माणसाचे धनी व नियंते कोण आहेत हे कोणाला कळत नाही असे समजायचे कारण नाही.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/18/2021 - 06:58
नवीन
बरं मंत्रिमंडळातलं थोडा वेळ बाजूला ठेवू.
अनुरुप सारखी विवाहमंडळे अमुक एका जातीसाठी एक विवाहजुळणी मेळावा व इतर सर्व जातींसाठी एक मेळावा असे प्रकार करतात तिथे तरी अर्धवटरावांनी एकदा असे बोलून दाखवावे.
तशा ठिकाणी बरोबर शेपूट घातले जाते हिंदूधर्माचे. तिथे नाही सगळे हिंदू एक मग.
ह्या असल्या दुतोंडी लोकांना इतिहासात अनेकदा चपराकी बसल्यात तरी सुधारणा नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 07:43
नवीन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का? बरं, सर्व जनतेच्या पैशातून फक्त एका विशिष्ट जातीलाच मदत देणाऱ्या बार्टी, सारथी वगैरे संस्थांना विरोध केला का?
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/18/2021 - 08:10
नवीन
केला असेल वा न केला असेल आपल्याला काय त्याचे?
जे जातीयवादी नसण्याचे दावे करतात त्यांनी केला की नाही ते महत्त्वाचे.
आम्ही स्वतःला काही म्हणवत नाही; परंतु “हिंदुराष्ट्र” म्हणजे काय हे आम्हाला नक्की कळते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 09:13
नवीन
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण ।
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 08:02
नवीन
तुम्ही अनुरूपला विरोध केला का? बरं, सर्व जनतेच्या पैशातून फक्त एका विशिष्ट जातीलाच मदत देणाऱ्या बार्टी, सारथी वगैरे संस्थांना विरोध केला का?
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 03/18/2021 - 09:26
नवीन
अनुरूप कुठून आलं मध्येच ? प्रत्येक जातीची स्थळे अथवा प्रत्येक जातीच्या स्थळांची वेगळी वेबसाइट हा प्रकार काही नवीन नाही.
ब्राह्मणेतर जातींच्या विवाह जुळवणाऱ्या वेगळ्या वेबसाइट खंडीने सापडतील. कै च्या कै लॉजिक आहे. अनुरूप कडे ब्राह्मणेतर स्थळांची संख्या ब्राह्मणांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे ते दोन विभाग करणारच. तुम्हाला त्यांचे बिझनेस मॉडेल नसेल पटत तर द्या सोडून.
आणि अनुरूप हा एक व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या खाजगी व्यवसायात काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.
चायला उद्या तुम्ही लग्नात सामिष आणि निरामिष आहाराच्या वेगळ्या व्यवस्थेला पण नाक मुरडाल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 03:09
नवीन
याआधी हिटलर, नरराक्षस, नराधम, मृत्युचा दलाल, सैनिकाच्या रक्ताचा व्यापारी, नीच माणूस वगैरे शेलक्या शब्दात संभावना झाली. परंतु जनतेचा विश्वास वाढतच गेला. आता बालबुद्धी असलेल्या एका ५१ वर्षीय अवखळ बालकाने मोदींची तुलना गड्डाफी व सद्दाम हुसेनशी केली आहे. हे समजल्यावर मोदी दाढीमिशीत हसले असतील. हा खट्याळ बालक मोदींचा movable asset आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 04:03
नवीन
परमपूज्य राहुल गांधी, हे अफाट ज्ञानी व्यक्तीमत्व आहे....
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 03/18/2021 - 03:11
नवीन
अरे भाई केहना क्या चाहते हो
आरएसएस ही भटा ब्राह्मणांची संघटना, समाजात भेदाभेद फूट पाडते : पुरोगामी.
मोदी सतत सत्तेत नकोत, ही एकाधिकारशाही झाली : राजेश१८८
आमच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला, आता आम्हाला कायम संधी मिळालीच पाहिजे : बहुजन समाज
मोदी हे इतर मागासवर्गीय समाजातले आहेत. : सत्य
आरएसएस ही दलितांच्या, बहुजन समाजाच्या, ओबीसींच्या विरोधात आहेत. : पुरोगामी
मोदी हे आरेसेसमधून पुढे आले आहेत. : सत्य
मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर खबरदार : ओबीसी संघटना.
आरक्षण आमच्या हक्काचं : मराठा समाज.
सवर्णांमधील गुंड प्रवृत्तीच्या, सहकारी संस्था, पतपेढ्या, बँक, कारखाने ताब्यात असणाऱ्या लोकांविरुद्ध काही बोलण्याची हिम्मत नाही : दुर्दैवी सत्य
काय भूमिका घ्यायची ते नक्की ठरवा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 04:17
नवीन
आपली तर भुमिका नक्की आहे....
देश प्रथम .... देशाचे संरक्षण, ही प्राथमिकता आहे...
घराणेशाहीला विरोध .... एकाच घराण्यातील लोकांच्या हातात सत्ता असेल तर, राष्ट्र लयाला जाते...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/18/2021 - 05:28
नवीन
महाविकास आघाडीचे सिंहासन डळमळीत झाल्याने बऱ्याच लोकांची मोदी द्वेषाची मूळव्याध परत उपटलेली दिसते आहे.
त्याकडे पाहून छान करमणूक होते आहे.
लोक हो मनोरंजनाचा नवा सिझन चालू होतोय
त्यात थापाडेमहाराज इतक्या अतिरंजित, विनोदी, सुरस आणि चमत्कारिक कथा लिहीत आहेत कि मिपा वर आल्याचे सार्थक व्हावे.
चला हवा येऊ द्या पेक्षा जास्त मनोरंजन होते आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 05:57
नवीन
डब्बल ढोलकी, असलेली माणसे, समाजाला हवीच असतात...
तितकीच करमणूक होते
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/18/2021 - 05:59
नवीन
१९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन चालु झाले. तेव्हापासुन ७० व ८०च्या दशकात नेहमी दिसणारे नाव म्हणजे विनायक चासकर. 'गजरा'सारखे दर्जेदार कार्यक्रम देउन सांस्क्रुतिक जीवन सम्रुद्ध करणारे विनायक चासकर ह्यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/mumbai-doordarshan-senior-producer-vinayak-chaskar-passes-away/articleshow/81561444.cms
भावपूर्ण श्रद्धांजली.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 06:21
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 06:57
नवीन
श्रद्धांजली _/\_
माईंचे "हे" १९७२ मध्येच गडगंज कमवायचे. तेव्हासुद्धा त्यांच्याकडे टीव्ही होता.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/18/2021 - 09:26
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या नावाखाली स्मोकिंग पाईपचे चित्र असायचे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 07:28
नवीन
जशास तसं… भारताची विनंती फेटाळणाऱ्या सौदीकडून आयात कमी करणार मोदी सरकार; ‘या’ देशाकडून घेणार तेल...
https://www.loksatta.com/arthasatta-news/india-to-cut-saudi-arabian-oil-imports-and-buy-more-from-us-scsg-91-2423438/
घराणेशाही, ही राष्ट्राला घातकच असते .....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 09:01
नवीन
८० घरांची नासधूस ....
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bangladesh-hefazat-e-islam-followers-attack-hindu-houses-in-sunamganj-scsg-91-2423511/
भारतातील, उदारमतवादी लोकांचे, ह्यावर काय म्हणणे आहे, हे वाचणे, रोचक ठरेल....
- Log in or register to post comments
ब
बापूसाहेब
गुरुवार, 03/18/2021 - 09:21
नवीन
अहो भारतातले उदारमतवादी अर्थात लिब्रान्दु अश्या वेळेला मौनव्रत धारण करतात.. आणि घटना बांगलादेशातील आहे, इथं भारतातल्या अश्या प्रकारच्या घटनांवर भाष्य करायला यांचा जीव वर खाली होतो.
माणसे सोडा पण कुत्रे, कुत्री, शेळ्या यांच्यावर अत्याचार करणारे महाभाग समोर दिसत असताना देखील ही जमात ए लिब्रान्दु बिळात जाऊन बसलीये.. ती तेव्हाच बाहेर येईल जेव्हा एखाद्या शांतिप्रिय साधी व्यक्तीला ठेच लागेल.!!!
आपल्या विचारसरणीशी सहमत नसलेल्या लोकांचे गळे कापण्याची धमकी देऊन आणि कित्येकदा गळे कापून ( कमलेश तिवारी, रिंकू शर्मा इ घटना ) देखील आमचा धर्म किती शांतिप्रिय आहे याचा दाखला वरचेवर ही लोकं देत असतात पण अश्या वेळी सुद्धा उदारमतवादी जमात ए लिब्रान्दु गप्प च असते... !!
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 03/18/2021 - 18:19
नवीन
त्या घटने विषयी तीव्र निषेध व्यक्त केला पाहिजे.
भारतीय जनता नक्कीच भारत सरकार चे समर्थन करेल.
बांगलादेश सारख्या किरकोळ देशाला भारत सरकार दबावात आणू शकते.
त्यांनी ते काम करावे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 09:25
नवीन
जपान मधली घटना आहे ...
https://www.loksatta.com/desh-videsh-news/leaving-office-2-mins-early-in-japan-that-means-a-pay-cut-scsg-91-2423487/
आपल्या इथे, खाजगी नौकरीत असे बडगे उचलल्या जातातच...... सरकारी खात्यांच्या बाबतीत माहिती नाही...
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 03/18/2021 - 10:28
नवीन
वरील घटना जपान मधील आहे भारता मधली नाही.
जपान ची भारता ची तुलना करूच नका.
आपल्या इथे खासगी व्यवस्थापन मध्ये तळवे चटनारी लोक सरकारी नोकर असलेल्या लोकांपेक्षा फुकट पगार आणि बाकी सोयी उकळत असतात.
खासगी उद्योग म्हणजे काही वेगळे नसते.
तिथे सुद्धा कमिशन घेवून च काम केली जातात.
जेवढे गैर धंदे सरकारी ऑफिस मध्ये होत नाहीत त्या पेक्षा जास्त खासगी मध्ये होतात.
आता तुमचा संबंध पाच पन्नास लोक काम करत असलेल्या किरकोळ खासगी उद्योग शी आला असेल त्या मुळे तुमची मतं वेगळी असतील.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 11:09
नवीन
तांदूळ घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का?
मुद्रांक घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का?
सात बारा मध्ये, फेरफार खाजगी धंद्यात झाला का?
नकली पासपोर्ट घोटाळा, खाजगी धंद्यात झाला का?
वरील प्रश्र्नांची माहिती घेतलीत तर उत्तम....
बाय द वे,
सायरस मिस्त्री, नंदा कोचर यांना डच्चू दिला बरं का?
बदली नाही केली....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/18/2021 - 09:34
नवीन
सांगलीपाठोपाठ जळगाव महापालिकेतसुद्धा बहुमत असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला.
https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/big-jolt-to-bjp-jayashree-mahajan-of-shiv-sena-wins-jalgaon-municipal-mayor-election/articleshow/81566406.cms
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 03/18/2021 - 10:32
नवीन
त्याचे स्वागतच आहे bjp सारखा राजकीय पक्षाची सत्ता येथील कोणत्याच संस्थेत असली नाही पाहिजे.
अगोदर त्यांना मत देवून लोकांनी खूप मोठी चूक केली आहे.
त्या मुळे केंद्रातील सामान्य लोकांचे अहित कसे होईल अशीच काम करणारे सरकार डोक्यावर बसवून घेतले आहे.
चूक तर लोक सुधारतील च.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/18/2021 - 11:18
नवीन
केंद्रीय पातळीवर, भाजपला दुसरा पर्याय आहे का?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 03/18/2021 - 16:30
नवीन
फक्त २० वर्षा पूर्वी काँग्रेस ला पर्याय ह्या देशात नव्हता.
Bjp पूर्ण देशात दहा जागा सुद्धा लोकसभेच्या जिंकू शकतं नव्हती.
त्या मानाने आज BJP विरोधक खूप बलवान आहेत.
अडवाणी आणि श्री राम ची कृपा म्हणून आज bjp सत्तेवर आहे.
ह्या पलीकडे त्यांचे काही च कर्तृत्व नाही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/19/2021 - 06:45
नवीन
त्यांना मत देवून लोकांनी खूप मोठी चूक केली आहे.
साठ कोटी मतदारांपैकी २३ कोटी लोकांनी भाजपला आणि २७ कोटी लोकांनी मते रा लो आ ला दिली आहेत. बाकी आपल्या लाडक्या काँग्रेसला ४ कोटी मते मिळाली आहेत.
२७ कोटी लोकांना चूक म्हणण्यापूर्वी एकदा विचार करून पहा
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 03/19/2021 - 06:52
नवीन
हेच सत्य ....
त्यांनी अद्याप दक्षिण कोरियाचा अभ्यास केलेला नाही...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »