कास्तकाराचं दुखनं
🗣 चर्चा
(53)
म
मनो
Fri, 06/19/2020 - 18:50
नवीन
सरकारचे एक चांगले पाऊल
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 06/20/2020 - 07:33
नवीन
मला काही शंका आहेत.
१. “शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा?
२. असा नियम अथवा कायदा, भारतातल्या सर्व राज्यात आहे का?
३. “शेत जमीन विकता येते पण एकदा नाव उडले सातबार्यावरुन की मग पुन्हा ही वाट नाही.” त्यामुळेच वेगळी वाट चोखाळायचं धाडस होत नसेल का?
४. शेती जरी विकली तरी तो शेतकरी, त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही शेती विकत घेऊ शकेल अशी सवलत असल्यास, त्याचा फायदा होऊ शकेल काय?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 06/20/2020 - 08:02
नवीन
“शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा?
शेतकऱ्यांबद्दल माहिती नाही परंतु अडते आणि दलाल यांचा मात्र फायदा झालेला आहे.
योग्य ठिकाणी पैसे दिले कि त्या राज्यातील सात बाराच्या उतार्यावर तुमचे नाव येते. मग तो एक गुंठा का असेना.
आणि त्या पुराव्यावर आपण कितीही जमीन विकत घेऊ शकता.
पुरेसे पाहसी असले कि हरणाने आत्महत्या केळींचेही सज्जड पुराव्यानिशी दाखवता येते मग हि तर किरकोळ गोष्ट आहे
मग राजकारण्याबरोबर साटेलोटे करून जमीनीचा एन ए करून तेथे घरे बांधून प्रचंड पैसे कमावता येतो याचा भूखंड आणि श्रीखंड आवडणाऱ्या राजकारण्यांनी महाराष्ट्रात आदर्श घालून दिलेला आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2