चक्रव्युहाच्या मध्यबिंदुवर काश्मिरी युवा
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा
🗣 चर्चा
(5)
म
मारवा
Sun, 02/17/2019 - 17:21
नवीन
काहीतरी प्रॉब्लेम येत आहे , मी दोनदा प्रयत्न केला पण जमत नाहीये
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 02/17/2019 - 17:58
नवीन
आपण भारत भारत म्हणून विचार करायचं
पाकिस्तान नी त्यांचा विचार करायचा काश्मीर च विचार कोण करणार?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/18/2019 - 05:11
नवीन
काश्मीर हा भारताचा भाग नाही का?
त्यांचा वेगळा विचार कशाला करायचा?
उलट ३७० रद्द करून त्यांना भारतात सामील करून घ्या.
हे वेगळेपणच फुटीरतेला खत पाणी देतंय.
- Log in or register to post comments
झ
झेन
Mon, 02/18/2019 - 12:48
नवीन
तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारत आणि काश्मीर वेगळे आहेत आणि भारत काश्मीर चा विचार करत नाही
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Mon, 02/18/2019 - 12:50
नवीन
http://www.lokmat.com/national/kamal-haasans-controversial-statement-it-said-pok-independent-kashmir/
- Log in or register to post comments