फडणवीस बुलेटिन ९
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही.
आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील.
https://indianexpress.com/article/cities/pune/msp-agrarian-crisis-farmers-amendment-to-apmc-act-as-traders-continue-to-protest-govt-says-no-resolution-issued-so-far-5336731/
💬 प्रतिसाद
(52)
व
विशुमित
Sun, 11/11/2018 - 18:37
नवीन
https://www.misalpav.com/comment/1014109#comment-1014109
...
007 ना ही कुठून माहिती मिळाली हे विचरायचं राहूनच गेले.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 11/11/2018 - 18:44
नवीन
खरें सांगायचे तर, मला सरकारकडून एका नव्या पैशाची अपेक्षा नाही.वीज, पाणी आणि रस्ते सुधारले तरी बस्स...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2