Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आय ए एस आणि शेतकरी

R
Rahul Bhuskute
Sun, 01/12/2014 - 15:20
🗣 6 प्रतिसाद
माझ्या ओळखीचे एक व्यक्ती सतत म्हणायचे की आजकालचे आय ए एस ऑफिसर हे सगळॅ कॉन्व्हेन्ट मधले आहेत आणि त्यान्चा सामान्य माणसाच्या जीवनाशी / शेतकर्यान्च्या जिव्हाळ्याच्या प्रश्नान्शी काहीही सम्बन्ध न आल्याने सगळी नोकरशाही व किम्बहुना राज्यव्यवस्था कुचकामी व कागदी बाहुली ठरते ... हे मला बर्याच अन्शी पटले . खरोखर एखादा शेतकर्याचा मुलगा आय ए एस झाला , किम्वा आय ए एस परीक्षे मध्ये येणारे प्रश्न शेती/शेतकरी व त्यान्च्या समस्या या सन्दर्भात असले , तर परिस्थितीत काही फरक पडू शकेल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2379 views

🗣 चर्चा (6)
ज
ज्ञानव Sun, 01/12/2014 - 16:21 नवीन
तुम्हि एखाद्या आय ए एस माणसाबरोबर प्रत्यक्ष कधी काम केले आहे का?
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sun, 01/12/2014 - 16:41 नवीन
आमच्या रानातला राखणदार त्याच्या पोराला कान्वेंटात शिकवतो, आता बोला???? सगळ्यांनाच अनुकरणाची नशा चढलीए.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 01/12/2014 - 17:09 नवीन
शिकवुदेकी...फक्त मराठी मराठी करणार्या (आणि न करणार्यासुध्धा) नेत्यांच्या मुलांनीच कान्वेन्टमधे शिकायचे का काय
  • Log in or register to post comments
च
चिगो Sun, 01/12/2014 - 16:54 नवीन
माझ्या ओळखीचे एक व्यक्ती सतत म्हणायचे की आजकालचे आय ए एस ऑफिसर हे सगळॅ कॉन्व्हेन्ट मधले आहेत
बरं मग? बाकी तुमच्या ओळखीतल्या त्या व्यक्तीला "अभ्यास वाढवा" हे माझ्याकडून सुचवा.. "आजकाल" बराच फरक पडलाय म्हणतात बुवा परिस्थितीत..
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 01/12/2014 - 17:55 नवीन
शेतकरीच काय तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणार्‍यांचेही मुलं आय.ए.एस. झालेली आहेत. त्यामुळे वरील लेखातील भावनेशी सहमत नाही. अनेक शेतकर्‍यांची मुले आय.ए.एस. आणि अन्य अखील भारतीय सेवांत आहेत. खरं तर कुणीही त्या पातळीवर पोहोचू शकतो हे सध्याच्या व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचे लक्षण आहे असे मला वाटते. सध्या मराठीतही स्टिलफ्रेम (फारूक नाईकवडी) सारख्या पुस्तकांतून अखील भारतीय सेवांत निवड झालेल्या लोकांच्या संघर्षाचे वर्णन मिळते. ते पुस्तक जरी वाचले तरी समजेल की या परिक्षांसाठी मेहनत आणि समर्पण हीच सर्वात महत्वाची पात्रता आहे. जाता जाता चिंगोंशी सहमती दर्शवत परत सांगतो की त्यांना सांगा की अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर Sun, 01/12/2014 - 18:06 नवीन
कॉन्व्हेंटचा प्रश्न नाही, तो अधिकारी सामान्यांशी किती आत्मियता ठेवतो हे महत्वाचे ....गावोगावचे बहुतेक तलाठी शेतकर्याचीच पोरं असतात, तरीही शेतकर्यांकडून बक्षीस मिळाल्याशिवाय कामं करत नाहीत, असले लोक काय कामाचे?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा