Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आपली परिक्षापध्दती

भ
भावना
Sun, 04/27/2008 - 22:45
🗣 5 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2835 views

🗣 चर्चा (5)
क
कलंत्री Mon, 04/28/2008 - 11:24 नवीन
भावनाताई, या विषयावर या वर्षी आपल्याला काम करायचे आहे. कॉपी अथवा "स्वाध्याय शत्रुत्व स्पर्धा" मराठीला रसतळास नेईल याबद्दल शंका नाही. आपल्या भावनेला आणि चिंतेला एखाद्या कृतीचे स्वरुप द्या. सर्व सहकार्य नक्कीच मिळेल. मिसळपाववर हा विषय पाहुन बरे वाटले. आपला, द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments
श
श्रीमंतपेशवे Sat, 05/03/2008 - 21:40 नवीन
या परींक्षांदरम्यान चालणाय्रा कॉपी प्रकाराकडे पाहीले की परीक्षा नेमक्या कशासाठी घेतल्या जात असतात याबाबत संभ्रम निर्माण होतो. भावना तुमच्या विचारांशी मी अगदी सहमत आहे. आजकाल सर्वच ठिकाणी नकलांचे प्रमाण बोकाळले आहे. परिक्षाकेंद्रात दादागिरी करणार्‍यांचे आताशा खुपच फावते आहे. शिक्षक स्वताच्या बचावासाठी या दादागिरीला बळी पडु लागले असतील तर परिक्षापध्दतीतील हवा निघुन जाईल. या विषयाला मिसळपाव मधुन वाचा फोड्ल्याबद्द्ल अभिनंदन! विषयाला थांबवु नका पुढील अनुभव लिहा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/04/2008 - 04:39 नवीन
पदवीच्या परीक्षेसाठी एका सेंटरवर चीफ ( सहकेंदसंचालक ) म्हणुन एका गावात गेलो होतो. आम्ही नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची झडती घेतो,सर्व नकला काढून घेतो. तरी काही ना काही शिल्लक राहतेच. (विद्यार्थीनी अशा वेळेस विद्यार्थीमित्रांसाठी धावून येतात. ) खरे तर वर्गावरील पर्यवेक्षकाने ठरवले तर नकला होऊच शकत नाही. या वेळेस पहिल्यांदा विविध राजकीय संघटना आम्हाला भेटण्यासाठी आल्या आणि ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे, तेव्हा फार टाइट करु नका असे धमकावण्याचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही भीक घातली नाही तो भाग सोडुन द्या !!! पण नकलांचे प्रमाण चिंताजनकच आहे. विद्यार्थी परीक्षेला जातांना अपेक्षीत खरेदी करतो आणि थेट परीक्षागृहात जातो. पाने फाडण्याची सुद्धा तसदी तो घेत नाही. असो.......याला अनेक घटक जवाबदार आहेत. पण नकलांचे प्रमाण कमी व्हायलाच पाहिजे असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 05/04/2008 - 15:53 नवीन
पुर्ण शिक्षणपध्दतीचीच गोची करून ठेवली आहे शिक्षण सम्राटांनी..... (शिक्षणपध्दतीची काळजी वाटणारा ...) कुंदन
  • Log in or register to post comments
व
वाचक Sun, 05/04/2008 - 17:26 नवीन
नक्कल होते ह्याचे कारण त्या एकाच दिवसाच्या उत्तरांवर संपूर्ण वर्षाचे भवितव्य अवलंबून ठेवणे हे होय पाश्चात्य देशात (किंवा भारतातील IIT, IIM) , सर्व वर्षातील विविध प्रकारच्या चाचण्या, तोंडी परिक्षा, गृहपाठ ह्या सगळयांचा विचार अंतिम गुणतालिकेत केला जातो. म्हणूनच कुठल्याही एका परिक्षेत नक्कल करुन फारसा काहीच फायदा होत नाही. म्हणून नक्कल टाळण्यासाठी मूलभूत बदल होणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा