Log in or register to post comments1861 views या सरकारचे दहा वर्ष पूर्ण झाले. दहा वर्षांत रस्ते,रेल्वे, विमान वाहतूक, जलमार्ग वाहतूक या क्षेत्रात खरंच प्रगती झाली आहे की फक्त जुमलेबाजी. मी स्वतः आकडे देत नाही. मिपाव करांनी वास्तविकता काय आहे यावर प्रकाश टाकावा.