विकीपेडिया वरील माहितीचे संकलन...

विकीपेडिया हा वाचकांच्या सहकार्याने माहिती पुरवणारा संदर्भ कोश आहे असे मानले जाते...
विकीपेडियात खालील माहिती वाचनात आली ती बरोबर आहे असे मानावे काय? जर संदर्भ न देता माहिती भरली गेली असेल ती चुकीची किंवा अपुरी असेल तर तिला दुरुस्त करायची काय सोय आहे? ...
येथील तज्ज्ञ सदस्यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे...

https://mr.m.wikipedia.org/wiki/
पावनखिंडीतील_लढाई
१) ... सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले; जवळपास १४००० सैनिक मारले गेले. प्रत्येक मावळ्या ने ५५-६० मुगल कापून काढले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात....
२) ... ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या न्हाव्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणी करण्यासाठी पाठवले होते....
https://mr.m.wikipedia.org/wiki/शिवाजी_महाराज
३)... आग्य्राहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.
...

Ref
 In one of the incidences, Shivaji tried to conquer an Adilshahi fort named Khelna but the terrain of the fort was difficult; conquering the fort was easier said than done. The Adilshahi garrison at the fort was also defending the fort valiantly. Then, Shivaji came up with a plan. Accordingly, a group of Marathas went up to the fort and convinced the Adilshahi chief (killedar) at the fort that they were not content with the rule of Shivaji and thus, had come to serve the Adilshah. The Marathas were successful and the next day, they revolted and caused total chaos inside the fort. Simultaneously, Shivaji attacked the fort from outside and in no time captured the fort. Shivaji renamed the fort as Vishalgad.
...