आठवू नये असा पराभव....

आठवू नये असा पराभव....
मुंबई, क्रिकेट पंढरीत...
पश्चिम इंडीजच्या वीरांनी इंडियन संघाला रडवत रडवत हरवले...
टेक्निकली ड्रॉ झाली तरी कसोटीत आपण जिंकलो नाही म्हणून हारलो...
पहिल्याडावातील धावांचा ढीग... हुकलेली शतके...
त्यात २६ / ११ च्या भीषण मुंबई कांडाचे सावट.... क्रॉफर्ड मार्केटपाशी घडलेले जळीत...
२ धावांचा पराभव ... आठवू नये असा आजचा दिवस... २६ नोव्हेंबर २०११...